scorecardresearch

Page 72865 of

उस्मानाबाद जि. प.च्या सभेत रंगला कलगीतुरा!

मागील सहा वर्षांपासून रेंगाळलेल्या उजनी पाणीपुरवठा योजनेच्या पूर्णत्वासाठी ५१ कोटींचा निधी पालकमंत्री मधुकर चव्हाण की खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांनी…

शिक्षण हक्क कायदा देशाला महासत्ता बनवेल – फौजिया खान

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा कायदा सरकारने अमलात आणला. या कायद्यामुळे संपूर्ण देशाचे चित्र…

ठिबक सिंचन योजनेचा विकास कारखान्यात प्रारंभ

विकास साखर कारखान्याच्या ऊस विकास योजनेंतर्गत कार्यक्षेत्रातील सभासदांसाठी ठिबक सिंचन योजना जाहीर केल्याचे शेतकरी मेळाव्यात सांगण्यात आले. चालू ऊस हंगामात…

खासदारांच्या घरापुढे उद्या धनगर समाजातर्फे धरणे

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात, या मागणीसाठी लोकसभेत ठाम भूमिका मांडावी, असा आग्रह धरण्यासाठी महाराष्ट्र धनगर समाज समितीच्या…

विकासाच्या नावाखाली पश्चिम घाटाचा विनाश

निसर्गसंपदा व जैवविविधतेने संपन्न असलेल्या पश्चिम घाटाचा देशातील सर्व राजकीय मंडळी विकासाच्या नावाखाली विनाश करीत असल्याचा आरोप गांधीवादी व पर्यावरणतज्ज्ञ…

दारणा धरणातून जायकवाडीला पाणी

स्थानिकांच्या विरोधामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या दारणा धरणाच्या सहा दरवाजातून जायकवाडीसाठी अखेर शुक्रवारी सकाळी पाणी सोडण्यात आले. प्रचंड पोलीस बंदोबस्तात…

सिंचन श्वेतपत्रिका वाचलीच नाही- अजितदादा

अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पडलेल्या कथित जलसिंचन घोटाळ्यासंदर्भात राज्य शासनाने काढलेली श्वेतपत्रिका त्यांनी स्वत: मात्र वाचलीच नाही,…

पाच जणांना फाशीची शिक्षा

संपूर्ण राज्यात गाजलेल्या माढा तालुक्यातील बेंदवस्ती येथील पारधी हत्याकांडप्रकरणी सोलापूरच्या सत्र न्यायालयाने सहा आरोपींना दोषी धरून त्यापैकी दोघा मायलेकींसह पाच…

प्रत्यक्षदर्शीची साक्ष महत्त्वाची ठरली!

आठ जणांचे बळी घेणाऱ्या दोन वर्षांपूर्वीच्या पारधी हत्याकांडाने माढा तालुकाच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला हादरा दिला होता. १४…

नक्षलवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलांचे ‘फलक युद्ध’

येत्या २ डिसेंबरपासून सुरू होणारा नक्षलवाद्यांचा पीएलजीए सप्ताह हाणून पाडण्यासाठी पूर्व विदर्भातील सुरक्षा दलांनी यंदा प्रथमच फलक युद्ध छेडले आहे.…

नगर-नाशिकमध्ये ‘डॅमेज कंट्रोल’साठी धडपड!

जायकवाडीत पाणी सोडल्याने राष्ट्रवादीची प्रतिमा मराठवाडय़ात उजळून निघाली, तर खमकेपणा दाखवल्याने मुख्यमंत्र्यांच्या निर्णयक्षमतेबद्दलचा प्रश्न निकाली निघाला. असे असले तरी नगर…

‘नैसर्गिक कचऱ्याच्या वापरातून इंधनाची गरज भासेल’

शेतीसह निसर्गातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा योग्य उपयोग केल्यास देशाची इंधनाची गरज मोठय़ा प्रमाणात भागेल, असा विश्वास ख्यातनाम संशोधक आणि ‘आरती’…