Page 73062 of
विम्याच्या रक्कमेचा दावा हा विशिष्ट कालावधीत वा अपघाती मृत्यू तसेच निधनानंतर लगेचच म्हणजे एका महिन्याच्या आतच केला जावा, हे कायद्याने…
गेल्या दोन वर्षांत पाच हजारांहून अधिक तरुण महामार्गावर होणाऱ्या अपघातांत मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महामार्ग पोलिसांनी शुक्रवारी…
पोलीस ठाण्याच्या हद्दीचा वाद करून गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे राज्याचे…
घटनेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील प्रत्येकाला समान अधिकार दिले आहेत. मात्र, इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) हक्कांची अंमलबजावणी होण्यामध्ये…
साकेत येथील जमीन १९८५ मध्ये पोलिसांना मिळाली असून त्यावर बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे उर्वरित जमीन ताब्यात घेऊन त्यावर…
मागील वर्षी नवी दिल्ली येथे जी कटू घटना घडली, तशी पुढील काळात पुन्हा कधीच घडू नये, याकरिता प्रसार माध्यमांची भूमिका…
देशाच्या हवाई दलातील वैमानिक होण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या किंवा भारतीय नौदल वा भूदलात अधिकारी होण्याची जिगर असलेल्या तरुणांसाठी उत्तम पर्याय म्हणजे…
निर्मळ पाणी, प्रदूषण, औद्योगिक, सामाजिक विकास, शिक्षण, आरोग्य, रस्ते व सिंचन या सर्वच आघाडय़ांवर राज्य सरकार नापास झाले आहे. मंत्री,…
विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळा नटराज बार मधील तीन कर्मचाऱ्यांच्या हत्येप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आल्याची माहिती रविवारी पोलिसांनी दिली.
तऱ्हेतऱ्हेच्या खाद्यपदार्थाची बाजारपेठ वाढत असताना त्यासंबंधातील तंत्रज्ञानातही अद्ययावत बदल होत आहेत. त्या अनुषंगाने खाद्य तंत्रज्ञानाशी निगडित विविध क्षेत्रांमध्ये मोठय़ा संधी…
डेल काíनजीचे एक वाक्य खूपच छान आहे. तो म्हणाला होता, ‘जगातील उत्तुंग यश त्यांनाच मिळाले, ज्यांना ते यश मिळण्याची अजिबात…
गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पीएसआय, एसटीआय, असिस्टन्ट, सरळसेवा भरती तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षा यांच्या एकूणच अभ्यासक्रम, परीक्षापद्धती व…