scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 73174 of

राज्यातील महापालिकांसाठी होर्डिग्जचे धोरण लवकरच

राज्यातील सर्वच महापालिकांमधील होर्डिगचे धोरण लवकरच निश्चित केले जाईल, असे नगरविकास मंत्री भास्कर जाधव यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. पुणे…

स्वातंत्र्योत्तर इतिहास समाजाला सांगणे गरजेचे – उदयसिंह निकम

स्वातंत्र्यापूर्वीच्या इतिहासाबरोबर स्वातंत्र्योत्तर इतिहास समाजाला सांगणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यानंतरही अनेकांनी देशरक्षणासाठी शौर्य गाजविले आहे. त्याची माहिती ठेवण्याची गरज वाटत नाही.…

रायगडातील मत्स्यउत्पादन घटले

रायगड जिल्ह्य़ातील मत्स्यउत्पादनात अंशत: घट झाल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे. पर्शियन नेट फिशिंग, प्रदूषण आणि जादा…

मिलिंद गुणाजी यांनी उलगडले यशाचे अंतरंग

इंजिनिअरपासून सिनेअभिनेते या वाटचालीचा प्रवास कशाप्रकारे केला याचा उलगडा मंगळवारी प्रभाविष्कार अंतर्गत इंद्रधनु महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मिलिंद गुणाजी यांनी सर्वासमोर केला.

बिल्डरांच्या नफेखोरीचा हव्यास मजुरांच्या जिवावर

निकृष्ट बांधकाम साहित्याचा वापर, सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव आणि कामे वेगाने उरकण्याची घाई.. मुख्य मालक, बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदार यांचा इमारत…

ठाणे जिल्ह्यचे विभाजन १ मे रोजी

ठाणे जिल्ह्य़ाच्या विभाजनावरून सत्ताधाऱ्यांमध्ये निर्माण झालेले वाद आता मिटले आहेत. त्यामुळे जिल्हा विभाजनाची घोषणा लगेचच केली जाण्याची शक्यता असून नवा…

रोटरी क्लब ऑफ अंबडच्या धावण्याच्या स्पर्धेस प्रतिसाद

पोलिओविरोधात जनजागृतीसाठी सुमारे पाच हजार स्पर्धकांच्या सहभागाने येथे रंगलेल्या पाचव्या अंबड रोटरी सपकाळ नॉलेज हब धावण्याच्या स्पर्धेत दत्ता बोरसे व…

उत्तर महाराष्ट्रस्तरीय जलतरण स्पर्धेत ‘साई सेंटर’चे वर्चस्व

उत्तर महाराष्ट्रस्तरिय जलतरण स्पर्धेत भोसला साई सेंटरच्या आठ जलतरणपटूंनी विविध वयोगटात वैयक्तिक अजिंक्यपद मिळविले. साई सेंटरच्या कृष्णा गडाख, सिद्धी कोतवाल,…

राज्य महिला आयोग, मानवाधिकार आयोग अध्यक्षांविना

प्रगत महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असताना राज्य महिला आयोग गेल्या चार वर्षांपासून अध्यक्षाविना आहे. तसेच राज्य मानवाधिकार आयोगाचे कामदेखील…

जादूटोणाविरोधी विधेयक मांडण्याची शक्यता धूसर

सुधारित आराखडय़ातील बारा कृती गुन्हा ठरणार कोणाच्याही धार्मिक श्रद्धांवर गदा नाही – मानव बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित जादूटोणा विरोधी विधेयक हिवाळी…

‘स्वाभिमानी’चे आता दुष्काळी भागातील पाणी प्रश्नावर आंदोलन

ऊसदराच्या प्रश्नावरील तीव्र आंदोलनानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता दुष्काळी भागातील पाण्याच्या प्रश्नावर आंदोलन जाहीर केले आहे. ‘संघर्ष पाण्याचा, पंचनामा भ्रष्टाचाराचा’…

मंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे विधान परिषद नऊ वेळा तहकूब

आधीच दुष्काळ आणि शासनाचे दुर्लक्ष पाहता संयुक्त महाराष्ट्रात सामील होऊन चूक केली काय, असे मराठवाडय़ातील जनतेला वाटू लागले असल्याचे उद्विग्न…