Page 73247 of

उल्हास नदीतील पाण्याची पातळी घटल्याने पाटबंधारे विभागाने लागू केलेल्या १५ टक्के पाणी कपातीचा दुहेरी फटका ठाणे तसेच कल्याण डोंबिवली या…

गाणे गाताना ते सुरेल असण्याबरोबरच त्यातील शब्द आणि भावना या रसिकांपर्यंत पोहेचणे अतिशय महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ गीतकार, संगीतकार…
डोंबिवली येथील ‘आगरी युथ फोरम’च्या वतीने आयोजिलेला आगरी महोत्सव आता शनिवारी १ डिसेंबर ऐवजी रविवारी २ डिसेंबर रोजी सुरू होणार…
आदिवासी कुटुंब नसल्याने तालुक्यातील लवले आणि नांदवळ या ग्रामपंचायतीत असलेल्या सात जागांसाठी उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्याने येथील निवडणूक रद्द…
शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चार दिवसांपूर्वी जन्मलेल्या एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बालकाच्या वडिलांनी…
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ रेंगाळलेल्या ठाणे जिल्हा विभाजनाच्या प्रश्नाबाबत राज्य विधिमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता असली तरी…
अन्न वऔषध प्रशासन , ठाणे पोलिसांची गुन्हे शाखा यांच्या संयुक्त कारवाईत मुंब्र्यातील एका घरातून १ लाख २४ हजारांचा गुटखा जप्त…

जेवणात अळ्या, शिळे आणि नासके अन्न, घाणेरडे शौचालय, अस्वच्छ आणि कोंदट खोल्या.. हे चित्र आहे मुंबईच्या मानखुर्द येथील नवजीवन या…

करिना कपूर-खान झाल्यानंतर तिचा ‘तलाश’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित होतो आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत विवाहित अभिनेत्रीकडे पाहण्याचा निर्माता-दिग्दर्शकांचा दृष्टिकोन वेगळा असतो.…

संक्रमण शिबिरात राहणाऱ्या पात्र रहिवाशांची यादी तयार करण्याचे काम म्हाडाने हाती घेतल्यानंतर आलेल्या अर्जामुळे घुसखोरांची संख्या ८२८२ या अधिकृत आकडेवारीपेक्षा…

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे अग्निकुंड आपल्या बुलंद आवाजाने आणि लेखणीने धगधगत ठेवणारे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा वरळी येथील पुतळा आणि…
अवघे ३९ वर्षांचे आयुष्य जगलेले स्वामी विवेकानंद यांनी ‘जीवनलीला’ संपवली तेव्हा त्यांच्या नावाचे, जीवनाचे, विचारांचे असलेले आकर्षण आजही तेवढेच आहे.…