Page 73284 of
‘‘इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व करण्याची मला संधी मिळाली आहे, त्याचे मी सोने करण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताविरुद्ध कसोटी मालिका आम्हीजिंकली असली…

राज्यात औरंगाबाद, जालना, परभणी आणि नांदेड ही दूषित पाण्याची शहरे असून ६५ हजार ९३० पाण्याचे नमुने दूषित आढल्याची धक्कादायक माहिती…

राज्यातील दुष्काळग्रस्त भागाची गंभीर चर्चा विधानपरिषदेत सुरू असताना विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी उघडकीस आणलेल्या, अहमदनगर जिल्ह्य़ातील चारा घोटाळ्याची माहिती…

राज्यातील सर्वच महापालिकांमधील होर्डिगचे धोरण लवकरच निश्चित केले जाईल, असे नगरविकास मंत्री भास्कर जाधव यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. पुणे…

स्वातंत्र्यापूर्वीच्या इतिहासाबरोबर स्वातंत्र्योत्तर इतिहास समाजाला सांगणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यानंतरही अनेकांनी देशरक्षणासाठी शौर्य गाजविले आहे. त्याची माहिती ठेवण्याची गरज वाटत नाही.…

रायगड जिल्ह्य़ातील मत्स्यउत्पादनात अंशत: घट झाल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे. पर्शियन नेट फिशिंग, प्रदूषण आणि जादा…

इंजिनिअरपासून सिनेअभिनेते या वाटचालीचा प्रवास कशाप्रकारे केला याचा उलगडा मंगळवारी प्रभाविष्कार अंतर्गत इंद्रधनु महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मिलिंद गुणाजी यांनी सर्वासमोर केला.

निकृष्ट बांधकाम साहित्याचा वापर, सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव आणि कामे वेगाने उरकण्याची घाई.. मुख्य मालक, बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदार यांचा इमारत…
ठाणे जिल्ह्य़ाच्या विभाजनावरून सत्ताधाऱ्यांमध्ये निर्माण झालेले वाद आता मिटले आहेत. त्यामुळे जिल्हा विभाजनाची घोषणा लगेचच केली जाण्याची शक्यता असून नवा…
पोलिओविरोधात जनजागृतीसाठी सुमारे पाच हजार स्पर्धकांच्या सहभागाने येथे रंगलेल्या पाचव्या अंबड रोटरी सपकाळ नॉलेज हब धावण्याच्या स्पर्धेत दत्ता बोरसे व…
उत्तर महाराष्ट्रस्तरिय जलतरण स्पर्धेत भोसला साई सेंटरच्या आठ जलतरणपटूंनी विविध वयोगटात वैयक्तिक अजिंक्यपद मिळविले. साई सेंटरच्या कृष्णा गडाख, सिद्धी कोतवाल,…
प्रगत महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असताना राज्य महिला आयोग गेल्या चार वर्षांपासून अध्यक्षाविना आहे. तसेच राज्य मानवाधिकार आयोगाचे कामदेखील…