scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 73294 of

‘फेस-टू-फेस’ सोशल नेटवर्किंग

एरवी शेजारच्या घरात डोकावण्याइतकाही वेळ न मिळणाऱ्या महिलांसाठी मार्गशीर्ष महिन्यातील व्रत ‘फेस-टू-फेस सोशल नेटवर्किंग’ वाढविण्याचे उत्तम साधन ठरते आहे.

मार्गशीर्षांत कोटय़वधींची उलाढाल

मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी करण्यात येणारे ‘महालक्ष्मी व्रत’ आजच्या गुरुवारपासून सुरू होत आहे. घरामध्ये सुख, समृद्धी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हे व्रत…

छेडछाडीच्या प्रकारांवर पोलिसांचा आता गुप्त पहारा?

पत्नी समजून भलत्याच तरुणीवर झालेल्या हल्ल्याची पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी गंभीर दखल घेतली आहे. महिलांवरील अत्याचार, छेडछाडीच्या गुन्ह्य़ांना…

‘मोक्का’अंतर्गत जामिनाच्या तरतुदीची उच्च न्यायालय पडताळणी करणार!

‘मोक्का’ कायद्यानुसार गुन्ह्य़ातील आरोपीचा सहभाग प्रथमदर्शनी सिद्ध होत नसेल, तर त्या आधारे त्याला जामीन दिला जाऊ शकतो. परंतु ज्या संशयाच्या…

भिवंडीतील २० हजार रेशनकार्डे रद्द होण्याच्या वाटेवर

एकीकडे राज्यात ११ लाख शिधापत्रिकांचा मुद्दा गाजत असताना शिधावाटप दुकानावरून धान्य घेऊन न जाणाऱ्या भिवंडीतल्या २० हजार शिधापत्रिका रद्द होण्याच्या…

मध्य रेल्वेमार्गावरील उड्डाणपुलासाठी गर्डर टाकण्यास परवानगी प्रलंबित

गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्पातील कुर्ला येथील मध्य रेल्वेमार्गावरील पुलाच्या कामासाठी परवानगी मिळण्यात रेल्वेकडून दिरंगाई होत असून…

मार्गशीर्ष व्रतासाठी फुलला बाजार!

महालक्ष्मीच्या व्रतासाठी पूजाविधीचे काय साहित्य लागते याची तपशीलवार माहिती ‘महालक्ष्मी व्रत माहात्म्य’ या पुस्तकातून मिळते. त्यामुळे मार्गशीर्षांतील पहिल्या गुरुवारची चाहुल…

साहित्य महामंडळाची इतिवृत्तातही ‘अशी ही बनवाबनवी’!

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार घटना दुरुस्तीला महामंडळाच्या सदस्य संख्येच्या २/३ सदस्यांची मंजुरी मिळणे आवश्यक आहे.

ट्रॉम्बे येथील ५०० मेगावॉटच्या संचाचे आधुनिकीकरण

ट्रॉम्बे येथील वीजप्रकल्पातील संच क्रमांक सहा या सध्या तेल आणि वायूवर चालणाऱ्या ५०० मेगावॉट क्षमतेच्या वीजनिर्मिती संचाचे आधुनिकीकरण करण्याचा कार्यक्रम…

आत्मचरित्र म्हणजे स्वत:ला सोलून काढण्यासारखे -हिरा पवार

आत्मकथन लिहिणे हे वाटते तितके सोपे नाही. आत्मचरित्र लिहिणे म्हणजे स्वत:ला सोलून काढण्यासारखे आहे, असे प्रतिपादन हिरा दया पवार यांनी…

दुष्काळाने फास आवळला, मराठवाडा अधिकच कासावीस!

‘मराठवाडय़ाला आता अतिरिक्त पाणी अशक्य’ जलसंपदा अधिकाऱ्यांचे शपथपत्र नगर व नाशिक जिल्हय़ांतील धरणांमध्ये १० टीएमसी पाणी अतिरिक्त असले, तरी येत्या…

पाणीटंचाईमुळे कारखान्यांचे गळीत थांबविण्याची शिफारस

पाणीटंचाईवर उपाय म्हणून जिल्हय़ातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम बंद करण्याची शिफारश करण्यात आली, तरी जिल्हय़ातील हजारो ऊसउत्पादक शेतकरी व साखर…