प्राणी News

जंगलातील वाढत्या प्रदूषणामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीत घुसखोरी करत आहेत, ज्यामुळे मोठ्या अपघातांचा धोका वाढला आहे.

राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त कत्तलखाने बंद ठेवण्याचा आणि मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

अतिशय नाराज मनोवस्थेत मी खात्याने उभारलेल्या गाढव निवारा केंद्रात दाखल झालो. एकूण २४ दिवसांच्या वास्तव्यानंतर आता माझे मत पूर्णपणे बदलले…

Animal Blood Bank India गरजेच्या वेळेस कुत्रा, मांजरांसारखे पाळीव प्राणी किंवा पशुधनासाठी रक्तदानही केले जाते. मात्र त्यासाठी कोणतीही नियमावली भारतात…

मुंबईत प्राण्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यासाठी आझाद मैदानावर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

गाढव जतन करण्यासाठी आता पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांना आणि पशुपालकांसाठी गर्दभ व्यवस्थापन कार्यशाळा घेतल्या जात आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना खाद्य घालण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला.

हत्तींपासून ते कबुतरांपर्यंत प्राणी- पक्षी आणि माणूस यांच्या सहजीवनाची चर्चा सध्या सुरू आहे. एकूणच प्राणी पालनासंदर्भात कायदा काय सांगतो?

राष्ट्रीय हिताऐवजी राजकीय आणि आर्थिक मित्रांची सोय पाहणाऱ्या धोरणांची समीक्षा.

एवढंच नव्हे तर या प्राण्यांना त्यांच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून शांतपणे कोणताही त्रास न देता मारलं जाईल, असे देखील या प्राणिसंग्रहालयाने म्हंटले…

कायदेशीर वर्तन, पारदर्शकता आणि आमच्या काळजीत सोपवलेल्या प्राण्यांचे कल्याण यांना प्राधान्य देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील, असे या पत्रकात म्हंटले…

हवामान बदलामुळे अनेक सूक्ष्मजीव आणि प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर…