Page 6 of आयुर्वेदिक उपचार News

स्मृती वाढविण्यासाठी ‘ब्राह्मी’ तर मेधा म्हणजे आकलनशक्ती वाढविण्यासाठी ‘शंखपुष्पी’ द्यायची. तर रोज बदाम, अक्रोड खाल्ल्याने धारणशक्ती म्हणजे धृती वाढते.

विस्मरण ही देवाने दिलेली देणगी समजून आपणही त्यावर काही शास्त्रोक्त उपाय आहे का हे जाणून न घेता विसरून जायचं? प्रश्न…

श्वासाची व्याधी झाली, दमा झाला किंवा अस्थमा झाला किंवा आपल्याला तो होऊ नये म्हणून आज्जीबाईच्या बटव्यात काय दडले आहे हे…

दिवाळीत तयार केल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थाच्या निर्मितीमागे हे पंच महाभूतांचे शास्त्र दडलेले असते. त्यांच्या कमी-अधिक संयोगानेच पदार्थ, त्यांचा आकार, त्यांची…

कोणत्याही चिकित्सापद्धतीला उदय आणि विकासाच्या चार टप्प्यांतून जावे लागते. निरीक्षण, अनुभव, ज्ञान आणि तंत्रज्ञान. आयुर्वेद निरीक्षण आणि अनुभव या दोन…

दमा कमी झाला की त्वचाविकार वाढतात आणि त्वचाविकार कमी झाले की दमा वाढतो. पण बऱ्याच जणांना याचा संबंधच लक्षात येत…

सोप्या भाषेत वाढलेला ‘वात’ म्हणजे तुमच्या शरीरावर आलेला अनावश्यक ‘ताण’ होय. रुग्णाचा कोणता ‘वात’ वाढला आहे हे शोधून त्याला योग्य…

‘बस्ती’ ही आयुर्वेदातील अर्धी चिकित्सा आहे. हेच शरीर शुद्धीचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. आपण त्या ‘बस्ती’मध्ये ज्या प्रकारची औषधे टाकू…

आयुर्वेद कोणत्याही एकाच मिठाला अथवा एकांगी विचाराला थारा देत नाही. गरजेनुसार व व्याधीनुसार आयुर्वेदात वेगवेगळ्या मिठाचा प्रकार व उपयोग केलेला…

थायरॉइडच्या प्रमुख लक्षणांमध्ये केस गळणे, वजन वाढणे, रक्तदाब वाढणे, मासिक पाळीच्या तक्रारी, चिडचिड, नैराश्य, अंगावर सूज अशा अनेक वेगवेगळ्या तक्रारी…

रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याचं एक विलक्षण सामर्थ्य या हळदीत आहे. आपल्याच परंपरेत, मसाल्यामध्येच एवढा मोठा आरोग्याचा साठा दडलाय, की जो आपणास कित्येक…

व्यायामाचा अभाव, फास्ट फूड, चिंता, ताणतणाव, वेळी-अवेळी जेवण, रात्री-अपरात्री जेवणानंतर घेतलेल्या स्वीट डिशेस, दुपारी जेवणानंतर झोपणे हे सर्वप्रथम आपली पचनशक्ती…