सीसीटिव्ही News

मिरा भाईंदर हे शहर खाडी किनारी वसलेले आहे. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास येथील सखल भागात पाणी साचते.

ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये सहा हजारहून अधिक अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला…

याबाबत दोन्ही बाजूने एकमेकांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला असला तरी पालघर रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने नक्की चुकी कोणाची याचा…

मालवण शहरात वाहतूक व्यवस्था आणि अन्य हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेने काही मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. यातील काही…

हे केवळ पुरावे म्हणून उपयोगी ठरत नाहीत, तर सुरक्षिततेची भावना निर्माण करून अपघात किंवा गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यास मदत करतात.

कल्याण-डोंबिवली वगळता ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात राज्य शासनाकडून सहा हजाराहून अधिक सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत

रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद निर्माण झाला असतांनाच, आता किल्ल्यावरील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याची बाब समोर आली आहे. सीसीटिव्ही…

नवी मुंबई शहरात तत्कालिन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या कार्यकाळात १५२ कोटी रुपये खर्चातून शहरात १५२४ सीसीटीव्हींची नजर शहरावर राहणार होती…

विविध गुन्ह्यांना पायबंद बसावा यासाठी ठाणे पोलिसांकडून शहरातील ९१७ बसविण्यात येणाऱ्या ३ हजारहून अधिक सीसीटिव्ही कॅमेऱ्यांकरीता आवश्यक असलेले खांब उभारणीस…

जिल्ह्यात परिवहन विभागाचे अहिल्यानगर व श्रीरामपूर असे दोन विभाग आहेत. त्यातील अहिल्यानगर विभागातच शालेय वाहतूक करणाऱ्या ८३० बस आहेत.

CCTV Camera Usage : सुरक्षा, निरीक्षण, पुरावे गोळा करणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि इतर अनेक गोष्टींसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वापर केला जातो.

शाळांमधील वाढते गैरप्रकार विचारातून घेऊन शासनाने शासकीय, खासगी, महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे मागील वर्षी आदेश काढले होते.