Page 65 of छत्रपती संभाजीनगर News

लोकांमध्ये चीड आणि संताप असून ते भाजपाला पराभूत करतील. कारण भाजप आता श्रीरामांचां नाही तर आयारामांचा पक्ष झाला आहे.

सकस विचारांच्या परंपरेतूनच सुदृढ लोकशाही अस्तित्वात येते. लोकशाहीपुढील आव्हाने, धोके दाखवणे हे माध्यमांचे काम आहे.

व्यावसायिकांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून २०१५ पासून सुरू असलेल्या ‘मुद्रा’ योजनेची थकीत कर्ज रक्कम आता ४,२३४ कोटी रुपये झाली…

वनविभागाची परीक्षा देऊन राहत्या रूमकडे परतणाऱ्या तीन बहिण भावंडांचा हायवाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला.

वाळूची तस्करी करणाऱ्या अवैध वाहतूकदारांवर कारवाई करत चार हायवा व दोन जेसीबीसह त्यांच्या चालकांना ताब्यात घेऊन २ कोटी ८०लाखांचा मुद्देमाल…

ऑक्टोबर २०२३पर्यंत ५७ लाख टन साखर उपलब्ध होती. नव्याने ३२२ लाख टन साखर तयार होईल. इथेनॉलसाठी सप्टेंबर अखेपर्यंत १७ लाख…

बीड शहरासह वडवणी, राजुरी व इतर काही ग्रामीण भागात मंगळवारी संध्याकाळी८.२१ वा. मोठे दोन आवाज झाले. या आवाजाने घरातील साहित्य,…

गणेशसिंग बायस हा महावितरणच्या जालन्यातील कन्हैय्यानगर कार्यालयात कनिष्ठ अभियंता आहे.

धाराशिव जिल्ह्यातील भूम पोलीस ठाण्याचे हवालदार व गृहरक्षक दलाचा जवानाविरुद्ध रविवारी ऊसतोड महिलेला मारहाण करून तिच्यावर बलात्काराचा व धमकावत १०…

वाळूचे वाहन चालवण्यासह व त्यापोटी कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी जालन्यातील अंबड तहसील कार्यालयातील महसूल सहायक व एका…

ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली ईट येथील मुकादम व वाशी येथील भैरवनाथ शुगर कारखान्याची ८ लाख ७५ हजार रुपये फोन-पे-वरून घेत…

या कार्यक्रमापूर्वी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत केले.