Page 2 of आचारसंहिता News

आचारसंहिता झाल्यापासून ७२ तासांत शहर फलकबाजीमुक्त करण्यात येणार असून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार पालिकेने शहरातील फलक हटवण्यास…

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता मंगळवारी दुपारी साडेतीन वाजल्यापासून लागू झाली असतानाही त्यानंतर राज्य सरकारने अनेक निर्णय, नियुक्त्या आणि निविदा निर्गमित केल्याची…

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्य सरकारने तब्बल २७ महामंडळांवर अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

निवडणूक आयोग ही घोषणा करताच आदर्श आचारसंहिता राज्यात लागू होईल आणि राज्य सरकारवर अनेक निर्बंध येतील.

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून म्हणजेच १६ मार्चपासून राज्यात आचारसंहिता लागू आहे.

आदर्श आचारसंहितेनुसार जात आणि धार्मिक भावनांच्या आधारावर, तसेच मतदारांना आमिष दाखवून मते मिळविण्यावर प्रतिबंध आहे. मात्र, तरीही अनेक राजकीय पक्ष…

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना मुंबईतील के. सी. महाविद्यालयाचे सभागृह भाजपच्या ‘विशेष संपर्क अभियान’ या कार्यक्रमासाठी भाड्याने देण्याचा प्रकार समोर…

“तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा आहे? भारतात कि पाकिस्तानात? फिर एक बार मोदी सरकार”, भारतीय जनता पक्षाची ही जाहिरात…

अकोला लोकसभा मतदारसंघातील प्रचार तोफा थंडावल्यानंतर आता उमेदवारांचा छुप्या व अंतर्गत प्रचारावर जोर आहे. तिरंगी लढतीत कोण बाजी मारतो, याकडे…

आचारसंहिता मतांचे वैविध्य जपले जाईल याची काळजी घेते. मतदारांना निर्भीडपणे मत देता येईल अशी ग्वाही देते, त्याच वेळी नाठाळाचे माथी…

मतदान पार पडण्याआधीचा प्रचाराचा शेवटचा दिवस फारच महत्त्वाचा असतो. त्यासोबतच त्यानंतरचा प्रचारबंदी असलेला दिवस आणि मग थेट मतदानाचा दिवस हा…

शिवसेनेने एसटी बसेसवर बॅनर लावून बेकायदेशीरपणे शिवसेना पक्षाची जाहिरातबाजी करून आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या…