Page 3 of विकास News

यापुढील काळात रखडलेला विकास साधण्यासाठी आवश्यक तो निधी देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

जागतिक पातळीवर सुरू असलेले व्यापार युद्ध आणि अमेरिकेच्या व्यापार धोरणाबाबतची अनिश्चतता यामुळे भारताच्या विकासदराच्या चालू आर्थिक वर्षातील अंदाजात अर्धा टक्क्यापर्यंत…

उद्दिष्टापेक्षा ८३ टक्के अधिक घरकुलांची निर्मिती अकोला जिल्ह्यात करण्यात आली. आतापर्यंत साडेचार हजारावर घरकुल पूर्ण झाले आहेत.

लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद निवडणूक ठरलेल्या कालावधीत घेण्यात येते. मात्र, महापालिका, नगर परिषदेच्या निवडणुका, निवडणूक आयोगाच्या अधिकार कक्षेत…

याआधी सप्टेंबर २०२४ मध्ये आठ प्रमुख पायाभूत क्षेत्रांचा उत्पादन दराची २.४ टक्के अशी नीचांकी पातळी नोंदवली गेली आहे

भवताल फाउंडेशनतर्फे ‘भवताल टॉक ५’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ‘माणूस कसा घडला, त्याची गोष्ट!’ या विषयावर डॉ. वाळिंबे…

माझ्या शेतातून रस्ता गेला पाहिजे, माझ्या काळ्या कसदार जमिनीमध्ये प्रकल्प आला पाहिजे, माझ्या शेतातील मुरुमाला गिऱ्हाईक मिळाले पाहिजे. म्हणजे थोडक्यात…

आगामी पावसाळा सामान्य राहील आणि वस्तूंच्या – विशेषतः खनिज तेलाच्या – किमती कमी राहतील असे गृहीत धरण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे असलेल्या पाणंद रस्त्याची योजना बंद न करता ती अखंड सुरू ठेवणे गरजेचे असल्याचे मत माजी आमदार देवेंद्र…

उल्हासनगर महापालिकेचे प्रभारी शहर अभियंता तरुण सेवकानी यांनी मागील ०३ वर्षात पूर्ण झालेल्या कामांचे देयके सादर केलेली नाहीत.

कल्याण शहरातील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी वालधुनी नदीला समांतर रस्ते, रेल्वे मार्गावर एक उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे.

भारतीय राज्यघटनेच्या ३७१ (२) या कलमान्वये कोणत्याही राज्यात एखाद्या मागास विभागाच्या विकासाकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष होत असेल, तर त्या विभागासाठी…