Page 83 of शेती News
पश्चिम विदर्भात पेरण्यांच्या कामांनी गती घेतली असून आतापर्यंत २५ टक्के क्षेत्रात पेरा पूर्ण झाला आहे. त्यात कपाशीचे क्षेत्र सर्वाधिक आहे.…
आधी कर्जफेड, नंतर कर्ज.. राष्ट्रीयीकृत बँॅकांचे धोरण जिल्हा बँक दिवाळखोरीत निघाल्याने गेल्या दोन वर्षांंपासून शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बॅंकेमार्फत पीक कर्जाचा पुरवठा…

एखादं पीक जेव्हा वाया जातं तेव्हा सर्वसाधारणपणे शेतकरी दोन मार्ग स्वीकारतात. एक म्हणजे पीक घेण्याच्या पद्धतीमध्ये बदल करणे किंवा ते…

‘कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही सदरहू पीक आम्ही आमच्या आसवांवरच काढलं आहे’, ही यशवंत मनोहर यांची कविता आजही शेतकऱ्यांना…

संपूर्ण आयुष्य पावसावर अवलंबून असणाऱ्या मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा असते ती पावसाची.. पुरेशा पावसाची. पण कित्येकदा हा पाऊस परीक्षा बघणारा ठरतो.…

कोकण हे पावसाळ्यासाठी महाराष्ट्राचं प्रवेशद्वार. इथे पाऊस कोसळतो. पण गेली काही वर्षे इथेही त्याचं येणं बेभरवशाचं झालं आहे. रोपं वरती…

पावसाने सरासरी ओलांडली पश्चिम विदर्भात पावसाचा जोर ओसरला असला, तरी गेल्या काही दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे सरासरी ओलांडली गेली आहे.…

ज्या अन्नसुरक्षा विधेयकासाठी वटहुकूम काढू की विशेष अधिवेशन बोलावू अशी सरकारची घाई चालली आहे, त्यावर ‘शेतकरीविरोधी’ असा शिक्का आधीच काही…

एक हंगाम संपला की दुसऱ्या हंगामाची तयारी सुरू होते. त्या त्या हंगामातील कामेही वेगवेगळी असतात, असीच काहीची स्थिती झाडीपट्टी रंगभूमीवरील…
सोयाबीनची पेरणी करून जमिनीची उगवणशक्ती गमाविण्यापेक्षा इतर पारंपरिक पिकांची शेती करावी, असे आवाहन अकॅडमी ऑफ न्युट्रीशन इम्प्रुव्हमेंटचे अध्यक्ष डॉ. शांतीलाल…
मान्सूनच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची मशागतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. या जिल्ह्य़ातील ४ लाख ५८ हजार ४०३ हेक्टर जमीन पिकाखाली येणार…
सिंधुदुर्ग जिल्हय़ात अतिवृष्टीच्या तडाख्याने नदी, नाले, वहाळ प्रवाहित झाले आहे. दुथडी भरून वाहणाऱ्या वहाळाचे पाणी तरवाभाताच्या शेतीत घुसून काही भागात…