Page 37 of पूर News
जिल्ह्य़ात वादळी पावसाच्या तडाख्याने तिघांचा बळी गेला असून रावेर तालुक्यात विवरे येथे अंगावर झाड कोसळल्याने महिलेचा, तर भडगाव तालुक्यात बंधाऱ्यात…

अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समितीचे पथक आज सायंकाळी जिल्हय़ात दाखल झाले असून चंद्रपूर, भद्रावती व वरोरा…
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेती व घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून…
वैनगंगा, वर्धा व पैनगंगा या नदी काठावरील चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली व यवतमाळ या पाच जिल्ह्य़ातील एकही नगर पालिका व…
आर्णी तालुक्यात अतिवृष्टी व चार वेळा आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. खरीप पिके हातून गेल्याने बळीराजा हतबल झाला…
देशाने १९८८ साली अतिवृष्टीचे वर्ष अनुभवल्यानंतर यंदा पुन्हा एकदा असेच घडण्याची चिन्हे आहेत. देशात पावसाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांत १७ टक्के…
गेल्या पंधरवडय़ापासून अतिवृष्टीला सामोरे जात असलेल्या विदर्भातील पिकांच्या हानीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्राचे एक पथक येणार असून,
विदर्भातील अतिवृष्टीच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने पॅकेज जाहीर केल्यानंतर पूरग्रस्तांची कड घेऊन राजकीय पक्षांच्या आंदोलनांना वेग आला आह़े त्यातच नेत्यांकडून पूरग्रस्त…
पुराचा फटका बसलेल्या कुटुंबांनी स्थलांतर केले तरच त्यांना मदत मिळेल, या शासनाच्या आदेशाचा फटका विदर्भातील हजारो पूरग्रस्तांना बसणार आहे. या…
उत्तर नगर जिल्ह्यातील मुळा, प्रवरा नद्या वाहत्या झाल्या आहेत. गोदावरी नदीला पूर आला आहे. अशा परिस्थितीत श्रीरामपूर विभागातील आपत्ती व्यवस्थापन…
उजनी धरणात रविवारी सायंकाळी सहापर्यंत ९०.५८ टक्के पाणीसाठा जमा झाला असून येत्या एक-दोन दिवसात धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता वर्तविली…
पावसाने अकोला जिल्ह्य़ाला गेल्या ४८ तासात चांगलेच धारेवर धरले असून या पावसामुळे सर्व धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. परिणामी, काटेपूर्णा…