scorecardresearch

Page 37 of पूर News

जळगाव जिल्ह्यत वादळी पावसाचे तीन बळी

जिल्ह्य़ात वादळी पावसाच्या तडाख्याने तिघांचा बळी गेला असून रावेर तालुक्यात विवरे येथे अंगावर झाड कोसळल्याने महिलेचा, तर भडगाव तालुक्यात बंधाऱ्यात…

पूर ओसरल्यानंतर केंद्रीय पथक आता काय बघणार?

अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समितीचे पथक आज सायंकाळी जिल्हय़ात दाखल झाले असून चंद्रपूर, भद्रावती व वरोरा…

सर्वेक्षणाच्या मंदगतीने पूरग्रस्तांमध्ये असंतोष

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेती व घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून…

विदर्भातील पाच जिल्ह्य़ांत पूरनियंत्रण रेषाच नियंत्रणाबाहेर

वैनगंगा, वर्धा व पैनगंगा या नदी काठावरील चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली व यवतमाळ या पाच जिल्ह्य़ातील एकही नगर पालिका व…

देशात यंदा अतिवृष्टीचे वर्ष निश्चित!

देशाने १९८८ साली अतिवृष्टीचे वर्ष अनुभवल्यानंतर यंदा पुन्हा एकदा असेच घडण्याची चिन्हे आहेत. देशात पावसाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांत १७ टक्के…

विदर्भातील पीकहानीचा आढावा केंद्रीय पथक घेणार

गेल्या पंधरवडय़ापासून अतिवृष्टीला सामोरे जात असलेल्या विदर्भातील पिकांच्या हानीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्राचे एक पथक येणार असून,

नेतेमंडळींच्या आदेशांच्या ‘पूरा’खाली अधिकाऱ्यांची ससेहोलपट

विदर्भातील अतिवृष्टीच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने पॅकेज जाहीर केल्यानंतर पूरग्रस्तांची कड घेऊन राजकीय पक्षांच्या आंदोलनांना वेग आला आह़े त्यातच नेत्यांकडून पूरग्रस्त…

स्थलांतर केले तरच मदत.. शासनाचा ढिम्मपणा पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळणारा

पुराचा फटका बसलेल्या कुटुंबांनी स्थलांतर केले तरच त्यांना मदत मिळेल, या शासनाच्या आदेशाचा फटका विदर्भातील हजारो पूरग्रस्तांना बसणार आहे. या…

उजनी धरणात पाण्याचा विसर्ग कमी; पुराचा धोका तूर्त नाही

उजनी धरणात रविवारी सायंकाळी सहापर्यंत ९०.५८ टक्के पाणीसाठा जमा झाला असून येत्या एक-दोन दिवसात धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता वर्तविली…

अकोला जिल्ह्य़ात पूर्णेला पूर

पावसाने अकोला जिल्ह्य़ाला गेल्या ४८ तासात चांगलेच धारेवर धरले असून या पावसामुळे सर्व धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. परिणामी, काटेपूर्णा…