
केचे यांचा संताप पक्षात चांगलाच गाजतोय.
महापालिकेने २०११ ची पूररेषा गृहीत धरून नदीपात्रात बांधकाम परवानगी दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बेलोरा नदीला रविवारी पूर आला.
उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या उच्च-अधिकार समित्यांनी अंमलबजावणी न केल्यामुळे खारफुटी व पाणथळ क्षेत्रांचे संरक्षण करण्याचे प्रयत्न हे विफल ठरले आहेत.
जागतिक तापमान वाढीमुळे बर्फ वितळत असून भारतातील ३० लाख तर पाकिस्तानमधील २० लाख लोकांना हिमनदी तलावाचा थेट फटका बसणार आहे…
पुरात अडकलेल्या मुलांना सोडवण्यासाठी छायाचित्रकाराने जीव धोक्यात टाकला, व्हिडीओ झाला व्हायरल…
दोन वर्षांनंतर दिवाळी निर्बंधमुक्त होत आहे. गणेशोत्सव आणि दसऱ्यापासून इच्छुकांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी नाना युक्त्या वापरण्यास सुरुवात झाली आहे.
जळगावमधील पाणीटंचाईवरून पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.
जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन व्यक्तींचा पाण्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
शहरातील अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर राजकीय पक्षांत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना महापालिका प्रशासनानेही जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
आसाममध्ये पडत असलेल्या संततधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. सुमारे ४० हजार जण पूरग्रस्त असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
उत्तर भारतात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. याने अनेक लोकांचे हाल झाले आहेत.
दारूच्या नशेत दोन मित्रांनी वेणा नदीत पोहण्याची पैज लावली.
गेल्या तीन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती आहे.
परतीच्या पावसाने नागपूर सह विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात देखील रविवारपासून सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गोदावरी, प्राणहिता आणि पर्लकोटा ह्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
पाकिस्तानातील पुराचा ८० जिल्ह्यांना तडाखा बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आत्तापर्यंत १२०० जणांनी आपला जीव गमावला आहे
मुंबईसारखीच पूर परिस्थिती यंदा दक्षिणेतील महत्त्वाचं शहर असलेल्या बंगलुरूमध्ये निर्माण झाली आहे.
पाकिस्तानातील पुराने इतिहासाला असे वेढले आहे…
हवामान विभागाने पुढील दोन दिवस बंगळूरुसह दक्षिण कर्नाटकात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
राज्यात पूरग्रस्त भागातील शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याचा दौरा करत पीडित शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले.
पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्याच्या इतर काही भागामध्ये पावसाचा जोरदार तडाखा बसल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. या भागांसाठी सरकारने मदत जाहीर…
केवळ महाराष्ट्रात किंवा भारतामधील इतर भागांमध्येच पूर आला नसून जगभरातील अनेक देशांमध्ये पुराने थैमान घातलंय
हजारो लोक बेघर झाले आहेत, अनेकांपर्यंत अजून मदत पोहचलेली नाही हजारो लोक अजूनही बेपत्ता आहेत त्यामुळेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती…