scorecardresearch

Page 51 of जोरदार पाऊस News

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राजकीय पत्रकबाजीला वेग

अतिवृष्टीग्रस्ताना मदत मिळवून देण्यासाठी विविध राजकीय पक्ष आणि संघटनांमध्ये चढाओढ लागली असून सरकारकडे निवेदने पाठविण्यासाठी स्थानिक मंत्री आणि नेतेमंडळींपासून अनेक…

लोणार तालुक्यात ४ कोटीची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज

लोणार तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती, घरे व अन्य मालमत्तांची चार कोटीहून अधिक हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती जिल्ह्य़ाचे पालकमंत्री हसन…

यवतमाळमध्ये ३२ हजार हेक्टरला पावसाचा फटका

जिल्ह्य़ात वार्षकि सरासरीपेक्षा ७५ टक्के पाऊस पडल्याने संपूर्ण जिल्ह्य़ात ओल्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. याचा खरीप हंगामाला चांगलाच फटका बसला…

विदर्भात अतिवृष्टीचे ७० बळी

नागपूर विभागात आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर अजूनही कायम असून मोठय़ा प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. विदर्भात अतिवृष्टीने ७०…

आवक घटल्याने भाज्यांचे भाव दुप्पट

विदर्भासह राज्याच्या विविध भागात झालेली अतिवृष्टी.. शेतीचे आणि शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात झालेले नुकसान आणि महागाईने वर काढलेले तोंड.. अशा कचाटय़ात…

चंद्रपूर जिल्ह्य़ातील पीकहानी, रस्त्यांसाठी ५० कोटीची मागणी

अतिवृष्टीमुळे जिल्ह्य़ातील १ लाख २६ हजार हेक्टर क्षेत्रातील पीक व २१५ किलोमीटरचे रस्ते वाहून गेल्याने ५० कोटीचा निधी द्यावा, अशी…

यवतमाळ जिल्ह्य़ात पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत

गेल्या सहा दिवसांपासून संततधार पावसाने जिल्ह्य़ातील जनजीवन अक्षरश विस्कळीत केले असून जिल्ह्य़ावर ओल्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. या आठवडय़ात वादळी…

लोणार तालुक्यावर अस्मानी संकट, भीषण ओल्या दुष्काळाचे सावट

जिल्ह्य़ाातील लोणार तालुक्यात आभाळ फाटून विक्रमी पाऊस पडल्याने सुमारे पंधराहून अधिक गावातील हजारो हेक्टर खरिप पिके उध्वस्त झाली आहेत. लोणार…

नागपूर विभागात आठवडाभरात ३७ बळी

नागपूर विभागात आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर अजूनही कायम असून मोठय़ा प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. विभागात अतिवृष्टीने ३७…

ठाणे-बेलापूर रस्त्यावर वाहनांचा पूर..

मुंब्रा-बायपास मार्गावरील सीमेंट क्राँक्रीटचा रस्ता बुधवारी पहाटे खचल्यानंतर या मार्गावरून जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद करून ती ऐरोलीमार्गे वळविण्यात आल्याने…

अतिवृष्टीने संग्रामपूर तालुक्यात एका महिलेचा बळी, १८ बकऱ्या ठार

गेल्या दोन दिवसांतील अतिवृष्टीने संग्रामपूर तालुक्यातील एका महिलेचा बळी गेला असून खामगांवनजीकच्या जळका भडंग येथील एका घराची..