Page 51 of हेवी रेन अलर्ट News
राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय अतिवृष्टीग्रस्तांसाठी १५ टक्के निधी खर्च करण्याचा जिल्हा नियोजन समितीला (डीपीसीठ) अधिकार देण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला…
पूरग्रस्तांना न्याय मिळाला नाही तर आंदोलन उभारू, वेळ पडल्यास पक्षत्याग करण्याची भूमिका घेऊ, अशी तीव्र प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व…
पंचनाम्यांचे रहाटगाडगे अद्याप सुरूच पश्चिम विदर्भात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात पंचनामे करण्याच्या कामाला आता गती मिळाली असली, तरी सप्टेंबरपूर्वी सरकारी…
विदर्भातील शेतक ऱ्यांनी आता नापिकीची धसला घेतला असून एका शेतक ऱ्याचा शेतातच मृत्यू झाला असून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.…
संततधार पावसामुळे येथील तहसील कार्यालयाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. छतालाच गळती लागून तेथील संगणक, महत्त्वाची कागदपत्रे पाण्याने भिजली आहेत.
गेल्या पंधरवडय़ापासून अतिवृष्टीला सामोरे जात असलेल्या विदर्भातील पिकांच्या हानीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्राचे एक पथक येणार असून,
जिल्ह्य़ात सततच्या पावसाने हजारो हेक्टरवरील धान पिकाची नासाडी झाली आहे. राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ७५०० रुपये नुकसानभरपाई…
पूर ओसरल्यानंतर आता घरांची पडझड सुरू झाली असून जिल्ह्य़ात आतापर्यंत २५ हजार घरे कोसळली आहेत. रैय्यतवारी कॉलरीत पुरामुळे तयार झालेल्या…
महिन्याभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्य़ातील अनेक गावांमधील रस्त्यांची वाट लागली आहे. गेल्या वर्षी कोटय़वधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले…
सातारा जिल्ह्यात गेल्या पावणेदोन महिन्यांतील सततच्या पावसाने व अतिवृष्टीमुळे पाटण, वाई, महाबळेश्वर, जावळी, खंडाळा, या पाच तालुक्यांतील एकूण साडेआठ हजार…
दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्य़ात यंदाच्या वर्षी वरुणराजाने केलेल्या कृपादृष्टीमुळे पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या टँकर्सची संख्या जवळपास निम्म्याने घटली आहे.
गोसीखुर्द, अप्पर व लोअर वर्धा धरणाचे पाणी सोडल्याने वैनगंगा, पैनगंगा, वर्धा, इरई, उमा व झरपट नदीला आलेल्या महापुराचे पाणी जिल्ह्य़ातील…