Page 8 of एचएससी निकाल २०२५ News
मुळातच उशिरा जाहीर झालेला बारावीचा निकाल, अभियांत्रिकी प्रवेशाची नवी पद्धत या सगळ्याचा ताण कमीच होता म्हणून की काय राज्यातील अभियांत्रिकी…

अभियांत्रिकी शाखेला केंद्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी बोर्डाच्या परीक्षेचे गुण निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना २७ जूनपर्यंत मुदत आहे. मात्र, तोपर्यंत पुनर्मूल्यांकनाचे निकाल विद्यार्थ्यांना…
‘ऑटिझम’ग्रस्त आदित्य पराडकर या विद्यार्थ्यांने इयत्ता १२ वीच्या परीक्षेत ६५ टक्के गुण मिळवून अशा मुलांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांनी उत्कृष्ठ यश संपादन केले…

बारावीच्या परीक्षेमध्ये राज्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी नव्वदच्या पुढे गेली असतानाच पुणे विभागातील निकालाच्या टक्केवारीनेही पहिल्यांदाच टक्केवारीची नव्वदी ओलांडली आहे.

बारावीच्या परीक्षेत औरंगाबाद विभागातील ५ जिल्ह्य़ांचा निकाल ९०.९८ टक्के लागला. बीड जिल्ह्य़ातील विद्यार्थी उत्तीर्णतेचे प्रमाण सर्वाधिक ९२.३६ टक्के आहे. नेहमीप्रमाणे…

राज्यात बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींबरोबर राज्यमंडळाने त्यांच्या मॉडेल उत्तरपत्रिकाही उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

याबाबत राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सांगितले, ‘बारावीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, ५ जूनपूर्वी निकाल…

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश त्यांचे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर देण्यात आले आहेत आणि आता हे धनादेश मुदत उलटून गेलेल्या दिनांकाचे असल्यामुळे बँका…
महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांना बसला असून या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतरही त्यांना गेल्या वर्षीच्या शिष्यवृत्तीचे धनादेश मिळू…

दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीची कामे देऊ नयेत, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले असले तरी प्रत्यक्षात या शिक्षकांना निवडणुकीची…