Page 7 of इंडस्ट्री News
वर्धा व वैनगंगा नदीसह प्रमुख सिंचन प्रकल्पांतून जिल्ह्य़ातील ३७ मोठय़ा उद्योगांना पाणीपुरवठा करण्यात येतो. बल्लारपूरचा मे. बिल्ट ग्राफिक पेपर मिल…
विदर्भातील वर्धा उपखोऱ्यात बिगरसिंचन पाणी वापरामध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ होत असताना उद्योगांसाठी लागणाऱ्या पाण्याचा पुरेसा साठा अन्यत्र करणे आवश्यक असूनही…
नाशिक परिसरात भाजीपाला व फळांचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन होत असल्याने प्रक्रिया उद्योगास अधिक वाव असल्याचा सूर येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र…
उदारीकरणाच्या गेल्या वीस वर्षांच्या काळात भारतात पुष्कळ बदल झाले आहेत. उद्योग, सेवासुविधा, शिक्षण, शेती अशा अनेक क्षेत्रांचा त्यात समावेश होतो.…
तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीत वीज, रस्ते, पाणी, मनुष्यबळ, वाहतुकीची साधने अशा समस्यांमुळे औद्योगिक विकास खुंटला आहे. नवीन औद्योगिक धोरणात ग्रामीण…
रोजगारनिर्मितीतून समावेशक विकास साधण्यासाठी सरकारी गुंतवणूक वाढणे आवश्यक आहे. विशेषत: पायाभूत सोयीक्षेत्रातील गुंतवणुकीस सरकारने प्राधान्य दिले पाहिजे. राहुल गांधी सध्या…
एकहाती व झटपट निर्णय घेत औद्योगिकरणास चालना देणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी या घडीला भले ‘उद्योजकप्रिय’ ठरले असले तरी मोदी…
बडय़ा कंपन्या आणि त्यामागे असणारे बडे व्यक्तिसमूह यांनी कोटय़वधी रुपयांची कर्जे थकवली किंवा बुडवली, तरीदेखील बँकांनी हे नुकसान सहन करण्याचे…
कोळसा, पाणी आणि गॅसटंचाईमुळे राज्यातील औष्णिक वीज प्रकल्प चालविण्यासाठी प्रचंड आटापिटा करावा लागत असून पर्यायी ऊर्जास्रोतांसाठी आता देशभर मोठय़ा प्रमाणात…
विदर्भात दरवर्षी शेतातून लाखो टन कचरा निघतो. त्याचा काहीही उपयोग न करता तो जाळून टाकला जातो. यामुळे प्रदूषण वाढते. हा…
‘उद्योग सुरू करायचा आहे, पण कर्ज मिळत नाही किंवा संकटात असलेल्या लघुउद्योगाला वित्तीय मदतीची गरज आहे.’ अशा पेचात उद्योजक सापडला…
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी ठाण्यातील लक्ष्मी पार्क येथील रहिवासी अशोक पालांडे यांची नुकतीच…