scorecardresearch

Page 97 of जितेंद्र आव्हाड News

दहीहंडीच्या थरांवरून आव्हाड आणि सरनाईक यांच्यात आरोप-प्रत्यारोप

दहीहंडीच्या थरांवरून सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यात शाब्दिक जुगलबंदी रंगली.

दहीहंडी संदर्भातील अटींविरोधात जितेंद्र आव्हाड सर्वोच्च न्यायालयात

दहीहंडी संदर्भातील मुंबई उच्च न्यायालयाने घातलेल्या अटी मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सर्वोच्च न्यायालयात…

रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय उभारणार – जितेंद्र आव्हाड

रत्नागिरी शहरात येत्या वर्षभरात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी जाहीर केला.

राष्ट्रवादीत राहून फोडाफोडी करू नका- जितेंद्र आव्हाड

ज्यांना शिवसेनेत जायचे आहे, त्यांना मार्ग मोकळा आहे, असा टोला वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा राष्ट्रवादीचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी…

भावी डॉक्टरांची गाऱ्हाणीच गाऱ्हाणी आणि आव्हाडांचे ब्रँडिंग!

दंत महाविद्यालयात दात बघण्यासाठीची खुर्ची नीट नाही. एकच हातमोजा दोन रुग्णांना वापरा, असे सांगितले जाते. सांगा, कसे शिकायचे? अशी प्रश्नांची…

शिवसेनेच्या वर्मावर आता ‘टीएमटी’चा घाव

कळवा रुग्णालयाचा ‘पांढरा हत्ती’ पोसणे आता कठीण असल्याचे सांगत हे रुग्णालय शासनाकडे वर्ग करण्याचा ठाणे महापालिका आयुक्तांचा प्रस्ताव यापूर्वीच वादात…

वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे ‘कॉफी विथ स्टुडंट्स’!

ग्रंथालयात पुरेशी पुस्तके नाहीत, अभ्यासाच्या तासांना बसण्यासाठीची बाकडी चांगली नाहीत, हॉस्टेलमधील दिवे- पंखे बंद स्थितीत आहेत, शैक्षणिक शुल्कात व्यायामशाळेसाठी भरमसाठ…

वैद्यकीय महाविद्यालयांत यापुढे २४ तास शवविच्छेदन

यापुढे राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये २४ तास शवविच्छेदनाची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत दिले.

जितेंद्र आव्हाड यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांचा गुरुवारी राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला.

औटघटकेचे आव्हान..

महाराष्ट्रावरील सत्तेचा सूर्य कधीच मावळणार नाही, अशा विश्वासात वावरणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला लोकसभा निवडणुकीच्या निकालाने दिलेला धक्का एवढा तीव्र होता