Page 5 of लोकजागर News

शहरात कुठेही जा, सारे रस्ते खोदून ठेवलेले. कुठे पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे निमित्त तर कुठे नव्या मार्गाच्या बांधकामासाठी.

आजवर कडू विजयी होत आले ते धर्मनिरपेक्षतेची झुल पांघरून. त्यामुळे त्यांना हिंदू, मुस्लीम अशी दोहोंची मते मिळत गेली.

कुठल्याही श्रद्धास्थानांचा विकास म्हणजे मोठमोठी बांधकामे करणे, इमारती उभारणे हाच सरकारांचा खाक्या राहिलेला. त्याला विद्यमान सरकार सुद्धा अपवाद नाही.

उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात या पदाचा मान ठेवायला हवा असे स्पष्ट मत नोंदवले होते. सत्ताधाऱ्यांसाठी हा एकप्रकारे इशाराच होता.

‘हिंदुत्वाची प्रयोगशाळा’ हा अलीकडच्या दहा वर्षात परवलीचा झालेला शब्द. एकदा या शाळेची निर्मिती करण्यात यश आले की निवडणूक जिंकणे सोपे.

पुन्हा निवडणूक आली की तीच जुनी आशा नव्याने पल्लवित करायची असेच राजकारण आंबेडकर सातत्याने करत आले.

प्रसंग तसा जुनाच पण सामान्य जनतेचा कल कुणाकडे हे दर्शवणारा. तब्बल दीड वर्षे तुरुंगात राहिल्यावर जामिनावर सुटलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल…

विदर्भात ज्या प्रमाणात कुणबी समाज काँग्रेसकडे वळला तेवढा मराठा नाही. त्याचा फटका अकोला व बुलढाण्यात काँग्रेसला बसला.

‘साप सोडून भुईला धोपटणे’ अशी एक म्हण आहे. नागपूर शहरातील पूरनियंत्रणासाठी काम करत असल्याचा आव आणणाऱ्या प्रशासनातील साऱ्या वरिष्ठांना ती…

पण प्रत्येक निवडणुकीत जातीचा मुद्दा हा असतोच. प्रत्येकवेळी तो प्रभावी ठरतोच असे नाही पण राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार, माध्यमे, निवडणुकींचे…

राजकारणावर चर्चा हा खास भारतीयांच्या आवडीचा विषय. ती करणारा व्यक्ती कुठल्याही स्तरावरचा असू शकतो.

प्रसारमाध्यमातून समोर येणारी ‘पेडन्यूज’ किमान कुणाची बदनामी करणारी तरी नसते. मात्र समाजमाध्यमाचे तसे नाही.