Page 7 of लोकमानस News
जूनमधील निकालानंतर आतापर्यंत आळीमिळी गुपचिळी धारण करून बसलेला संघ परिवारदेखील बोलू लागला.
महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील ही सर्वात निकृष्ट दर्जाची कामगिरी असणारी विधानसभा म्हणावी लागेल.
केंद्रात सत्तास्थानी असलेल्या भारतीय जनता पक्षानेच निवडणूक प्रचारात व पक्षाच्या जाहीरनाम्यात लडाखचा सहाव्या परिशिष्टात समावेश करण्याचे आश्वासन दिले होते.
कश्मीरला लोकशाहीच्या मूळ प्रवाहात आणायचे असेल तर केंद्रातील भाजप सरकारने सत्ताकेंद्रित राजकारण न करता सकारात्मक राजकारण केले पाहिजे.
गोशाळांना प्रति दिन प्रति गाय ५० रुपये म्हणजे वार्षिक १८ हजार २५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय हा महाराष्ट्रातील गरिबी रेषेखाली…
भारतीयांनीही धार्मिक आणि सामाजिक उन्माद निर्माण करू पाहणाऱ्यांपासून, धार्मिक अधिकार संपवण्याचा विचार करणाऱ्यांपासून, लोकशाही संपवून धार्मिक राजवट आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून…
एकट्या ‘टोरंट फार्मा’कडून भाजपला ७७ कोटी ५० लाख रुपये मिळाल्यावर दर्जाहीन औषधनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांवरील गुजरात सरकारची कारवाई बारगळली.
नरबळीच्या या घटनेत शाळाचालक, शाळासंचालक, मुख्याध्यापक, शिक्षक ही मंडळी गुंतलेली असल्याने हे प्रकरण आणखीनच गंभीर आहे.
‘विस्कळीत वास्तव!’ हे संपादकीय (२७ सप्टेंबर) वाचले. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनबरोबरचे ७५ टक्के प्रश्न सुटले असून फक्त २५ टक्केच प्रश्न…
‘…ते देखे योगी!’ हे संपादकीय वाचले. उत्तर प्रदेशात खाद्यान्न सेवा पुरवणाऱ्या सर्वांनी फलकावर स्तंभआपला नामोल्लेख करावा, असा फतवा योगी आदित्यनाथ यांनी…
‘बुल्स इन चायना शॉप्स!’ हा अग्रलेख वाचला. रस्त्यावर न्याय हा अन्यायच आहे. बदलापूर चकमक प्रकरण गंभीरच आहे.
‘कर्मभूमीतील धर्मकसोटी!’ हा अग्रलेख (२३ सप्टेंबर) वाचला. माझा व माझ्या मुलाचा उल्लेख यामध्ये असल्यामुळे यावर काही लिहावे की लिहू नये या…