महाराष्ट्रातील शेतकरी News

सध्या काही प्रायोगिक तत्वावर फळपिके आणि उसासारख्या नगदी पिकांसाठी वापरली जाणारी कृत्रिम बुद्धिमत्ता या खरीप हंगामापासून सर्वच पिकांसाठी वापरण्याचे नियोजन…

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी, दिव्यांगांच्या प्रश्नांवर गेल्या ८ जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ८ जूनपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज मृद व…

अवघ्या ४८ तासांत एका शेतकरी कुटुंबातील दोन कर्त्यांचा अंत झाला. या कुटुंबातील २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्यानंतर दोन दिवसांनी कुटुंबप्रमुख…

शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी भांडवली गुंतवणुकीची नवी योजना राज्य सरकारने आणली आहे.

केंद्राने सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ८९२ रुपयांवरून ५ हजार ३२८ केला आहे. पण खाद्यतेलावरचे आयातशुल्क कमी केल्यामुळे हमीभाव शेतकऱ्यांना मिळण्याची…

ही वाढ शेतकऱ्यांना प्रत्यक्षात बाजारात मिळाली पाहिजे, अन्यथा या घोषणेला फारसा अर्थ नाही, असा इशारा किसान सभेचे राज्य सचिव डॉ.…

‘ऑपरेशन सिंदूर’चे यश प्रत्येक भारतीयाला सुखावणारे आहेच; पण ‘जय जवान, जय किसान’ या लालबहादुर शास्त्रींच्या घोषणेतील ‘किसानां’साठी इथून पुढे तितक्याच…

वाशीम जिल्ह्यात अवकाळी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक फटका बसला. मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला शेतमाल पावसात वाहून…

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तमदलगे गाव हे शेतीतील नाना प्रयोगांसाठी ओळखले जाते. इथल्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी रोपवाटिकेचा बगीचा चांगलाच फुलवला आहे.…

केळी या फळपिकाचा जळगाव जिल्ह्याच्याच नव्हे तर, महाराष्ट्राच्या अर्थकारणात महत्त्वाचा वाटा आहे. मात्र, अलीकडच्या काळात कमी व अधिक तापमानासह गारपीट,…

६ जानेवारीपर्यंत उद्दिष्टच्या जेमतेम २९ टक्केच खरेदी झाली आहे. खरेदीपोटी नाफेडकडे शेतकऱ्यांचे १५० कोटी रुपये थकले आहेत.