महाराष्ट्रातील शेतकरी News

शेती ही शाश्वत टिकण्यासाठी परवडणारी हवी…

तान्हा पोळ्याच्या दिवशी वृषभराजाची आकर्षिक सजावट करून चक्क रथात बसवत गावातून मिरवणूक काढली जाते.

जनावरांवरील लम्पीचा धोका असूनही पोळ्याचा उत्साह कायम.

नुकसानग्रस्तांना आवश्यक मदत मिळवून दिली जाईल, अशी माहिती कृषिमंत्री तथा वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात बियाणे उत्पादन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात (महाबीज) सनदी अधिकाऱ्यांना स्वारस्य नसल्याचे दिसून येते.

या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, त्याचा एकत्रित मुकाबला करू, असा मजकूर या संदेशात होता.

कृषी विभाग, पंचायत समिती आणि तहसील कार्यालयाने केलेल्या संयुक्त पाहणीत नुकसानीची आकडेवारी समोर आली आहे.

भारतीय हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

ऊसाला प्रति टन ५ हजार दर, दुय्यम उत्पन्नात शेतकऱ्यांचा वाटा आणि साखरेची किमान विक्री किंमत वाढविण्याच्या मागण्या या परिषदेत मांडल्या…

गोरक्षकांच्या गोरखधंद्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात – आमदार खोत.

राज्यात खरीप हंगामपासून प्रमाणित व सत्यतादर्शक बियाण्यांची विक्री ‘साथी पोर्टल’द्वारे करणे शासनाने बंधनकारक केले.

खालची पाने अचानक वाळत असल्याचे लक्षात घेता उत्पादन घटण्याच्या शक्यतेने संबंधित सर्व शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.