महाराष्ट्रातील शेतकरी News

व्याजाने घेतलेल्या पैसे परत करण्यासाठी दोघांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून परळीतील एक शेतमजूर व अल्प भूधारक शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन केले.

या निमित्ताने विस्कळीत झालेल्या संघटनात्मक बांधणीला वेग देण्यासाठी गावोगावी बैठका घेण्याचा धडका शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी सुरू ठेवला आहे.

खासदार प्रा.रवींद्र चव्हाण यांनी बँकांच्या सावकारशाहीबद्दल तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी त्यांच्या तक्रारीची गंभीर नोंद घेतली.

कृषी समृद्धी योजना योजनेची घोषणा करायची आणि पैशाची तरतूद मात्र करायची नाही, अशी धोरणात्मक गोंधळाची अवस्था कृषी विभागाची आहे.

राज्यात सध्या अतिवृष्टीमुळे शेतकरी शेतमजुरांच्या आत्महत्या वाढत आहेत. अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कामगार व कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

सरकारकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसा नसेल तर शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. तो महामार्ग तयार झाला नाही तर काहीच फरक पडणार नाही.

गोखले संस्थेतील शाश्वत विकास केंद्राचा पहिल्यांदाच राज्यव्यापी अभ्यास जाहीर करण्यात आला. त्यात ६२ टक्के शेतकऱ्यांनी शेतीचे क्षेत्र कमी केल्याचे उघड…

अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत, अशी टीका राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

प्रत्येक गावात पाणंद रस्ते हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. रस्त्यांअभावी शेतीमाल वाहतुकीचा प्रश्न बिकट झाला आहे.

बडनेराचे आमदार रवी राणा यांनी माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे. त्यांनी बच्चू कडू…

शेतकऱ्यांची लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून उभी पिके आडवी झाली आहेत.ठिकठिकाणी ज्योत पेटवून आराधना सूरू आहे मात्र आराधना नव्हे…

अतिवृष्टीचा फटका बसून शेतातील पिके आडवी झाली आहेत. पुरामुळे आणि गाळ साचल्यामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन नापेर झाली आहे. याचा परिणाम…