Page 10 of मनमाड News
दिवाळीच्या सुट्टीनंतर प्रवासी व चाकरमाने पुन्हा मुंबईला परतत असून त्यामुळे मनमाड रेल्वे स्थानकात सध्या मोठी गर्दी उसळली आहे.
सुधारीत प्रशासकीय मान्यतेअभावी नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा विभागाची रखडलेली सर्व कामे कालबध्द कार्यक्रम आखून यापुढे तातडीने मार्गी लावण्यात

भविष्यात कांद्याची निर्यात २० लाख मेट्रिक टन करण्याचे उद्दिष्ट असल्यामुळे यापुढे निर्यातक्षम कांद्याचे उत्पादन वाढविण्याची नितांत गरज आहे.
शहराचा पाणीप्रश्न, नागरी सुविधा, आरोग्य आणि स्वच्छता यांसह शहर विकासाच्या सर्वच मुद्दय़ांवर अपयशी ठरलेली
बनावट आधार कार्ड आणि दारिद्रय़रेषेखालील नागरिकांसाठी असणारे रेशन कार्ड तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी जालना
शिरपूर पद्धतीचे जनक सुरेश खानापूरकर यांचे मत भीषण पाणीटंचाईतही मोठय़ा प्रमाणात पाण्याचा अपव्यय केला जातो. हा सामाजिक अपराध आहे. टंचाई…
शहरातील मध्यवर्ती भागात सुभाष रस्त्यालगत अनेक वर्षांपासून अर्धवट बांधकाम असलेल्या नियोजित सावित्रीबाई फुले भाजी बाजारचे काम त्वरीत पूर्ण करावे, या…

उन्हाळा असो की पावसाळा, कायम टंचाईशी झुंजणाऱ्या मनमाडकरांच्या जीवनात यंदाच्या पावसाळ्यातही कोणताच फरक पडलेला नसून अजूनही १८ ते २० दिवसानंतर…
नांदगाव आणि येवला तालुक्यासाठी प्रस्तावित उपविभागीय कार्यालय मनमाड येथे करण्यात यावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
राज्य शासनाने मनमाड शहरातील पाणी पुरवठय़ाची समस्या सोडविण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालयांनी…
सलग पाच महिन्यांपासून दुष्काळ व पाणीटंचाईशी झुंजणाऱ्या मनमाडकरांना नुकत्याच सोडण्यात आलेल्या आवर्तनामुळे दिलासा मिळाला खरा, मात्र आता नळाद्वारे ते पाणी…