Page 4 of मराठी फिल्म्स News

दोन अवलियांच्या संकल्पनेतून साकारलेला चित्रपट म्हणजे मुक्काम पोस्ट धानोरी.

बांधकाम व्यवसायात अग्रगण्य नाव असलेल्या ‘तिरुपती बालाजी ग्रुप’ ने मनोरंजन क्षेत्रात प्रवेश करत उत्तम चित्रपट निर्मितीचा मानस व्यक्त केला आहे.

मराठी सिनेमा जागतिक पातळीवर गौरविला जात असून निरनिराळ्या फिल्म फेस्टिवलमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करतोय.

शेतकरी.. आपला अन्नदाता.. उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ साधत गेली वर्षानुवर्षे संसाराचा गाडा रेटणारा बळीराज कायमच आर्थिक विवंचनेत अडकलेला राहिला.

प्रेम… आयुष्यात आलेला एक हळुवार क्षण… प्रेमात असलेल्या ‘त्याला’ आणि ‘तिला’ जोडणारा रेशमी बंध…

गेल्या काही वर्षांमध्ये माणसाने आपल्या हव्यासापायी सीमारेषा ओलांडली. त्यामुळे आपल्या अस्तित्वासाठी झगडत असलेले प्राणी आता मानवी वस्त्यांकडे वळत आहेत. बिबट्याने…

आता अनेक कार्पोरेट कंपन्या देखील मराठी चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी उत्साही दिसतात.
मराठी चित्रपटांमध्ये नवनवीन विषय आणि वेगळ्या पद्धतीची मांडणी आणण्याचा प्रयत्न केला जातोय.

काही वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात ‘सुरभि’ नावाची मालिका सादर झाली.

लेखन, नाटक, मालिका, एकपात्री, चित्रपट अशा विविध माध्यमांद्वारे, आपल्या उत्तम प्रतिभाविष्कारांतून दिलीप प्रभावळकरांनी समस्त प्रेक्षकवर्गाला आपलंसं केले आहे.

‘जे सावरकर जगाला उमगले, ते भारतामध्ये नाही समजले’, असे काहीसे चित्र आपल्याकडे पहायला मिळते.

भारतीय चित्रपटांच्या शताब्दी निमित्ताने गतवर्षीपासून प्रभातने मराठी चित्रपटातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करणा-या प्रभात पुरस्कारांची घोषणा केली.