scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 7660 of मराठी बातम्या News

वादग्रस्त प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अनधिकृत बांधकामांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या आयुक्त शंकर भिसे यांनी बदल्या केल्या आहेत.

मनोरंजनाच्या मैदानावर अनधिकृत समाजकल्याण केंद्र!

मनोरंजनाच्या मैदानावर विकास नियंत्रण नियमावलीनुसार समाकल्याण केंद्र अथवा अन्य बांधकाम करण्यास मान्यता नसतानाही महापालिकेच्या उच्चपदस्थांनी विकास नियमावली धाब्यावर बसवून घाटकोपर…

टर्मिनल-२ला ‘डास’ स्पर्श!

आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलादालन, अत्यंत दिमाखदार सजावट, ठिकठिकाणी सौंदर्यदृष्टीने उभारलेले कृत्रीम झरे, झाडे यांनी सजलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-२ने हळूहळू आपला…

वर्गात मोबाईलची डोकेदुखी!

प्रवेशपत्रांचे गोंधळ निस्तरण्याबरोबरच पर्यवेक्षकांना आणखी एक ओझे वाहावे लागत आहे. ते म्हणजे वर्गातील परीक्षार्थीचे मोबाईल सांभाळणे!

‘सत्यमेव जयते’ टीम तिसऱ्यांदा मांझी परिवाराला भेटणार

सत्यमेव जयते’च्या पहिल्या पर्वाच्या वेळी त्यांची ओळख गया येथील ‘माऊंटन मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दशरथ मांझींच्या अचाट पराक्रमाशी झाली होती.

मै तेरी ‘हिरो’ चित्रिकरणादरम्यान वरूणला इलियानाने संभाव्य अपघातापासून वाचवले

वडिलांचे बॅनर आणि चॉकलेटी चेहरा याच्या जोरावर हिरो म्हणून बॉलिवूडमध्ये पाय रोवू पाहणाऱ्या वरूण धवनला त्याच्याच सेटवर त्याच्या नायिकेने वास्तवातली…

पूर्वाचलमधील कर्तृत्ववान‘विद्युल्लता’

अरुणाचल प्रदेशातून मुले आणि महिलांचे अपहरण होऊ नये म्हणून काम करणाऱ्या पद्मश्री बिन्नी यांगा, अंमली पदार्थाच्या विरोधात मोहीम राबविणाऱ्या आईनी…

आहार नियोजनावरील पुस्तकांचा समावेश अभ्यासक्रमात व्हावा -परेश रावल

आहार व्यवस्थापन ही आधुनिक काळाची गरज असून याविषयी माहिती देणाऱ्या पुस्तकांचा समावेश शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात केला गेला पाहिजे, असे…

पूल काही होईना, स्मशानात जाता येईना..

गेल्या अनेक वर्षांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या ‘अर्थपूर्ण’ मर्जीने दहिसरचा उभा-आडवा विकास झाला. मात्र गेल्या ६०-७० वर्षांमध्ये दहिसर पश्चिमेच्या हिंदू…

लहान मुलांसाठीचे लेखन विचारपूर्वक करणे आवश्यक- रत्नाकर मतकरी

लहान मुलांसाठी कोणीही नाटक लिहू शकतो, हा समज चुकीचा आहे. या मुलांसाठी लेखन करताना ते अत्यंत संस्कारक्षम आणि विचारपूर्वक करणे…

सुखासाठी समजूतदार वृत्ती हवी -डॉ.विजया वाड

रत्येकालाच सुखाची अपेक्षा असते. कथांचा शेवट सकारात्मक व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी माणसांमध्ये समजूतदार वृत्ती असणेदेखील गरजेचे आहे, असे…

देशाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी साहित्यिकांवर-कोठारी

भारताचा विकास करण्यासाठी चांगल्या वाड.मयची आवश्यकता आह़े तसेच देशाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आजच्या साहित्यिकांवर आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे…