Page 36 of मोहन भागवत News

चार राज्यात भाजपला मिळालेले यश आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह २६ डिसेंबरला नागपुरात

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने लालकृष्ण अडवाणी यांचे महत्त्व भाजपसाठी संपलेले नाही हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुराणातील गोष्ट सांगत ऐकवले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांची पडताळणी करताना एकही हिंदू मतदार याद्यांच्या बाहेर राहणार नाही, याची काळजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी घ्यावी,
सांगली शिक्षण संस्थेचा चालू वर्षी शताब्दी महोत्सव असून या महोत्सवाचे उद्घाटन ४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत…

वाढती महागाई, देशाच्या संरक्षणाबाबत बोटचेपे धोरण, राजकीय स्वार्थासाठी अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचे धोरण यांसारख्या अनेक गोष्टींना सामान्य नागरिक कंटाळले

वाढती महागाई, देशाच्या संरक्षणाबाबत बोटचेपे धोरण, राजकीय स्वार्थासाठी अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचे धोरण यांसारख्या
भारतीय रुपयाच नव्हे तर आपल्या देशाचे आर्थिक प्रारूपच व्हेंटिलेटरवर (रुग्णशय्येवर) आहे असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी येथे व्यक्त…

‘बदलाचे वारे हे राजकारणातून नव्हे तर समाजातून येत असतात. सत्ताधाऱ्यांमध्ये बदल करून फारसे काही साध्य होत नाही.

इंग्रजी भाषा हेच केवळ प्रगतीचे एकमेव माध्यम असल्याचा भ्रम आहे, असे मत रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त…
भाजपच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी तीन तास…

भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांचे वक्तव्य अन्न सुरक्षा विधेयक अध्यादेशाव्दारे संमत करून घेण्याच्या केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे लोकशाहीची थट्टा असल्याचे…

देशाच्या भावी राजकारणाबद्दल सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासोबत विस्ताराने अत्यंत सकारात्मक चर्चा झाली असून ती सार्थकी होती, असे भाजपचे ज्येष्ठ…