scorecardresearch

Page 20 of उस्मानाबाद News

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन

जिल्ह्यातील सर्व गावे दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत समाविष्ट करून सरसकट सर्वच शेतकऱ्यांना योग्य आíथक मदत द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी माजी पालकमंत्री…

शेतकऱ्याला तीन लाखांचे वीजबिल!

दुष्काळाच्या गर्तेत सापडलेला शेतकरी शेतात कमाई नसताना आता वीजबिलाच्या अवास्तव रकमेच्या दणक्याने आत्महत्या करण्याच्या मानसिकतेपर्यंत पोचल्याचे चित्र जिल्हय़ात निर्माण झाले…

अवकाळी पावसामुळे ज्वारीचे मोठे नुकसान

रब्बी ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परंडा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती व अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे फुलोऱ्यात आलेली हुरडय़ाची ज्वारी भुईसपाट झाली.

दुष्काळग्रस्त बळीराजाला शेकापचे बळ

नापिकी, गारपीट, आवर्षण, अशा निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त बळीराजाला शेतकरी कामगार पक्षाने ठामपणे बळ दिले आहे.

समाजकल्याणच्या संकेतस्थळाची ‘उघडझाप’; विद्यार्थी त्रस्त

समाजकल्याण विभागाचे शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे संकेतस्थळ शनिवारी अचानकपणे बंद पडले. त्यामुळे सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरताना अडचणी निर्माण…

नापिकीत मुलीच्या लग्नाची चिंता; शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

लोहारा तालुक्यातील आरणी येथील एका तरुण शेतकऱ्याने नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या…

तेरणा कारखाना जमीन प्रकरण; शिवसेनेच्या दणक्याने लिलाव रद्द

तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी साखर कारखान्याच्या २००७ मधील निवडणुकीसाठी झालेल्या खर्चाच्या वसुलीसाठी कारखान्याची जमीन लिलावाची प्रक्रिया शिवसेनेच्या दणक्यामुळे बुधवारी…

‘चळवळीतूनच उस्मानाबादेत मराठी साहित्य संमेलन शक्य’

समाजातील सर्वच क्षेत्रांत सध्या गढूळ वातावरण आहे. निराशा, नकारात्मकता व भ्रष्टाचार अनेक प्रश्नांना जन्म घालत आहेत. अशा वेळी केवळ ग्रंथ…

आठवीच्या विद्यार्थ्यांकडून माडजमध्ये सांडपाणीमुक्ती!

उमरगा तालुक्यातील माडज प्रशालेच्या आठवीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण गाव सांडपाणीमुक्त करून खरे स्वच्छता अभियान राबविले. मिशन-ए-शोषखड्डा उपक्रमात शिक्षकांच्या मदतीने या विद्यार्थ्यांनी…

‘तांत्रिक अहवालाच्या आधारे कोल्हापूर बंधाऱ्यांची दुरुस्ती’

कायमस्वरूपी दुष्काळ हटविण्यासाठी जिल्हा हा घटक मानून उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त करतानाच जिल्हा बँक, नादुरुस्त कोल्हापुरी बंधारे यांसह जिल्ह्यातील विविध…

सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी पंतप्रधानांना भेटणार – आ. पाटील

तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रेल्वे कृती समितीमार्फत शिष्टमंडळासह भेट घेणार आहे. कोणत्याही स्थितीत सोलापूर ते उस्मानाबाद…

उस्मानाबादेत ११ महिन्यांत ४८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

अतिवृष्टी, अवर्षण, गारपीट या दुष्टचक्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र जिल्ह्यात सुरूच आहे. कोंड येथील तरुण शेतकरी जयवंत भोसले यांच्या आत्महत्येची घटना…