Page 9 of वृक्ष News
 
   आंतरराष्ट्रीय सीमारेषेच्या १०० किमी आतपर्यंत आणि नक्षलग्रस्त भागात पायाभूत सोई-सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुढे करून हे विधेयक…
 
   नैसर्गिक पद्धतीने झाडांची बीजे निसर्गात पसरून झाडे येण्याची संख्या कमी झालेली आहे.
 
   भंडारा येथील सिव्हील लाईन परिसरातील सागवान व इतर मौल्यवान जातीच्या जवळपास २०० वृक्षांची अवैधरित्या वृक्षतोड करण्यात आली होती.
 
   नवी मुंबई महानगरपालिका यांच्याकडून मान्सूनपूर्व कामांतर्गत शहरात धोकादायक वृक्षांचे सर्वेक्षण करून त्यांची पावसाळापूर्व छाटणी करण्यात येते.
 
   जगात सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांमध्ये अकोल्याचा समावेश होतो. हे तापमान कमी करण्यासाठी वृक्षरोपण एकमेव पर्याय आहे.
 
   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमात मियावाकी वनांची माहिती देऊन, त्याचे महत्त्व सांगितले. मुंबईमध्ये २०२० पासून…
 
   मुंबई महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड हटविल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली.
 
   कल्याण डोंबिवली पालिकेच्या उद्यान विभागाने मंगळवारपासून वृक्ष गणनेला प्रारंभ केला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ही गणना केली जाणार आहे.
 
   विदर्भात फक्त पर्यावरणाचीच समस्या नाही तर इतर अनेक विषय आहेत. त्यासाठी लोकांना जागृत करण्याची गरज आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
 
   वृक्षावर खिळे ठोकून अनधिकृतरीत्या जाहिरात करणा-या २० हून अधिक आस्थापनांविरुद्ध गुन्हे दाखल करून दंडाची कारवाई करण्यात आली.
 
   मुंबई-पुणे जुना रस्ता आणि द्रुतगती महामार्ग मिळून एकूण वृक्षसंख्या २०१७मध्ये एक लाख १५ हजार १७६ एवढी नोंदविण्यात आली होती. सध्या…
 
   अशी काही झाडे आहेत ज्यामुळे घराच्या खिडकी आणि बाल्कनीची शोभा तर वाढतेच शिवाय डासांपासून मुक्ती देखील मिळू शकते.