Page 28 of पावसाळा ऋतु News
रायगड जिल्ह्यात पावासाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिंगळाई नदीला पूर आला असून अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.
दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने कल्याण पूर्व भागात पत्रीपुलाजवळ डोंगरावरील हनुमान नगर भागात दरड कोसळली.
रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 143 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
मुंबईसह ठाणे जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी कोसळलेल्या जोरदार पावसाने शहरवासियांची त्रेधा उडवली.
रायगड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुंबई, ठाणे परिसरासह कोकण विभागांत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, आणखी चार दिवस काही भागांत जोरदार पावसाच्या सरी…
गेला जवळपास महिना पावसाच्या प्रतिक्षेत गेल्यानंतर अखेर आषाढ सरींनी मुंबईत दमदार हजेरी लावली.
मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी दिवसभर कोसळणाऱ्या पावसाचा जोर सायंकाळपासून वाढला.
ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मात्र जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाने सध्या जोर धरला आहे.