Page 29 of रणजी ट्रॉफी News

मुंबईच्या संघाने तिसऱ्या सामन्यात मात्र उत्तर प्रदेशला त्यांच्याच मातीत धूळ चारत आठ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.

आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या संभाव्य संघात निवड झालेल्या केदार जाधव याने केलेल्या नाबाद शतकामुळेच महाराष्ट्राने पंजाबविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात आव्हान…
खडूस क्रिकेटसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या खेळाडूंनी उत्तर प्रदेशविरुद्ध या चिवट वृत्तीचा प्रत्यय दिला.
मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकूरने (५३ धावांत ६ बळी) भेदक गोलंदाजीचा प्रत्यय घडवताना उत्तर प्रदेशचा डाव २०६ धावांत गुंडाळण्यात सिंहाचा वाटा…
तन्मय श्रीवास्तव आणि प्रशांत गुप्ता यांच्या दिमाखदार फलंदाजीच्या बळावर रणजी स्पध्रेच्या ‘अ’ गटातील लढतीत उत्तर प्रदेशने मुंबईविरुद्ध पहिल्या दिवशी १…
मुंबईच्या कुचकामी फलंदाजीचे पितळ पुन्हा एकदा साऱ्यांसमोर उघडे पडले. रेल्वेने बुधवारी त्यांचा पहिल्या डावात अवघ्या १०१ धावांमध्ये खुर्दा उडवला.

मुंबईचा संघ दुसऱ्या रणजी सामन्यातही अडचणीत सापडला आहे. शार्दूल ठाकूरने सहा बळी मिळवत रेल्वेचा पहिला डाव २४२ धावांपर्यंत रोखला.
महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करीत हरयाणाचा दुसरा डाव १७६ धावांत गुंडाळला आणि रणजी क्रिकेट स्पर्धेत निर्णायक विजयाची संधी निर्माण केली.
वेगवान गोलंदाज संदीप शर्माने केवळ चार चेंडूंमध्ये तीन बळी घेतल्यामुळेच पंजाबला विदर्भ संघाविरुद्ध रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात ३७ धावांची…
मुंबई आणि रेल्वे यांच्यात नवी दिल्लीत सुरू असलेल्या रणजी करंडक स्पर्धेतील सामन्याला खराब वातावरणाचा फटका बसला.
अमित मिश्रा व मोहीत शर्मा यांच्यासह अनेक अनुभवी खेळाडूंच्या हरयाणा संघास महाराष्ट्र संघ कसा सामोरे जाणार हीच उत्सुकता या दोन…
श्रीकांत मुंढेने केलेल्या तडाखेबाज खेळामुळेच महाराष्ट्राला ओडिशाविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात मंगळवारी पहिल्या डावात ६० धावांची आघाडी घेता आली.