Page 30 of रणजी ट्रॉफी News

हाताशी आलेली चांगली संधी गमावल्यामुळे मुंबईचा पाय खोलात असल्याचे चित्र जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या रणजी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दिसत आहे.

दुष्काळात तेरावा महिना, अशीच काहीशी स्थिती मुंबईच्या रणजी संघाची झाली आहे. अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा हे मुंबईचे फलंदाजीचे दोन…
बिपलाब समंतराय याचे शानदार शतक होऊनही ओडिशाचा पहिला डाव ३११ धावांत रोखण्यात महाराष्ट्राने यश मिळविले. त्
नटराज बेहरा व बिपलाब समंतराय यांनी केलेल्या शैलीदार अर्धशतकांमुळेच ओडिशा संघाला महाराष्ट्राविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात रविवारी पहिल्या दिवशी पहिल्या डावात…

तब्बल ४० वेळा रणजी करंडकाला गवसणी घालणारा मुंबईचा संघ पूर्वीइतका नक्कीच खडूस नसून त्यांना या वेळचे जेतेपद पटकावण्यासाठी चांगलाच घाम…
कर्नाटकचा कर्णधार विनय कुमारने घरच्या मैदानावर खेळताना सहा बळी घेत इराणी चषक क्रिकेट स्पर्धेत शेष भारताचा डाव झटपट गुंडाळण्यात निर्णायक…
राज्यातील अपुऱया क्रिकेट सुविधांविरोधात आवाज उठवत जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेट खेळाला पोषक ठरेल अशा कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत असे अष्टपैलू खेळाडू परवेझ…
तब्बल ७२ वर्षांनी महाराष्ट्राचा संघ रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबईसारख्या बलाढय़ संघाला त्यांच्याच मातीत धुळ चारून पोहोचला होता.
कर्नाटकच्या गोलंदाजांनी महाराष्ट्राचे पहिले तीन मोहरे अवघ्या ९० धावांमध्ये तंबूत धाडून थरार निर्माण केला. परंतु चिराग खुराणा व अंकित बावणे…
कर्नाटकने रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. पंजाबविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील पाचव्या दिवशी पावसामुळे खेळ…
महाराष्ट्राच्या संघाने रणजी करंडक स्पर्धेत सोमवारी इतिहास घडवला. बंगालसारख्या अव्वल संघाला चीतपट करीत महाराष्ट्राच्या संघाने रणजी करंडक स्पर्धेत अंतिम फेरीत…
करुण नायरच्या दमदार शतकाच्या जोरावर कर्नाटकने रणजी करंडक स्पर्धेच्या पंजाबविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद ३५१ अशी मजल…