Page 30 of रणजी ट्रॉफी News
सलामीच्या लढतीत जम्मू आणि काश्मीरविरुद्ध अनपेक्षित पराभवाला सामोरे गेलेला मुंबईचा संघ उत्तर प्रदेशविरुद्ध विजयपथावर परतला आहे.
वानखेडे स्टेडियमवर ५ ते ८ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या ‘अ’ गटातील मध्य प्रदेशविरुद्धच्या साखळी लढतीत मुंबईच्या…
ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवरील अपुऱ्या सांडपाणी व्यवस्थेमुळे रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेतील 'अ' गटाच्या मुंबई आणि बंगाल लढतीच्या चौथ्या दिवसाचा खेळ…
रेल्वेचा क्षेत्ररक्षक रोहन भोसले याच्या मानेवर तामिळनाडूचा फलंदाज राजागोपाल सतीश याने मारलेला चेंडू जोरात बसल्यामुळे रोहनला रुग्णालयात दाखल करावे लागले.
अनुभवी सलामीवीर अरिंदम दासने दिमाखदार नाबाद ८० धावांची खेळी साकारून मुंबईकडून फॉलोऑन पत्करल्यानंतर दुसऱ्या डावात बंगालने चांगली लढत दिली आहे.
ईडन गार्डन्सवर मुंबईच्या २० वर्षीय श्रेयस अय्यरची बॅट तळपली आणि त्याने प्रथम श्रेणीतील पहिलेवहिले शतक साकारले.
रणजी हंगामात सलामीच्या लढतीत नवख्या जम्मू आणि काश्मीरकडून चीतपट झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या मुंबईने उत्तर प्रदेशविरुद्ध दणदणीत विजय मिळवला.
मुंबईच्या संघाने तिसऱ्या सामन्यात मात्र उत्तर प्रदेशला त्यांच्याच मातीत धूळ चारत आठ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.
आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या संभाव्य संघात निवड झालेल्या केदार जाधव याने केलेल्या नाबाद शतकामुळेच महाराष्ट्राने पंजाबविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात आव्हान…
खडूस क्रिकेटसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या खेळाडूंनी उत्तर प्रदेशविरुद्ध या चिवट वृत्तीचा प्रत्यय दिला.
मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकूरने (५३ धावांत ६ बळी) भेदक गोलंदाजीचा प्रत्यय घडवताना उत्तर प्रदेशचा डाव २०६ धावांत गुंडाळण्यात सिंहाचा वाटा…
तन्मय श्रीवास्तव आणि प्रशांत गुप्ता यांच्या दिमाखदार फलंदाजीच्या बळावर रणजी स्पध्रेच्या ‘अ’ गटातील लढतीत उत्तर प्रदेशने मुंबईविरुद्ध पहिल्या दिवशी १…