Page 31 of रणजी ट्रॉफी News

महाराष्ट्र व केरळ यांच्यातील सी.के.नायडू क्रिकेट स्पर्धेच्या उपान्त्य लढतीस मंगळवारपासून येथे प्रारंभ होत आहे.

कट्टर प्रतिस्पर्धी रेल्वेवर अटीतटीच्या उपांत्यपूर्व लढतीत क्रिकेटवेडय़ा बंगालने ४८ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे.

संयमास चिकाटी व प्रयत्नांची जोड लाभली, तर कोणतीही असाध्य गोष्ट साध्य करता येते, याचा प्रत्यय मुंबईत नुकत्याच झालेल्या रणजी क्रिकेट…

गोविंदाग्रजांचे ‘राकट देशा, कणखर देशा..’ हे बोल शनिवारी महाराष्ट्राच्या संघाने सार्थ ठरवले. त्यामुळेच वानखेडे स्टेडियमवर ‘खडूस’ मुंबईचे गर्वहरण

वेगवान गोलंदाजांसाठी पर्वणी ठरणाऱ्या हिरव्यागार खेळपट्टीचा सापळा प्रतिस्पध्र्याना नामोहरम करण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर तयार करण्यात आला होता.

आक्रमण हेच बचावाचे सर्वोत्तम हत्यार असते, हाच दृष्टिकोन मुंबई आणि महाराष्ट्र या दोन्ही संघांनी गुरुवारी बाळगला होता. त्यामुळे हल्ला-प्रतिहल्ला यांचे…

वानखेडेवर सुरू असलेल्या रणजी रणधुमाळीत मुंबई विरुद्ध महाराष्ट्र सामन्याने रंजक रुप धारण केले आहे. दुसऱया डावात मुंबईचा निम्मा संघ स्वस्तात…

मुंबई-महाराष्ट्राची अस्सल ‘ठस्सन’ पहिल्या दिवसापासूनच सामन्याची लज्जत वाढवणारी ठरली. एकीकडे पूर्वार्धात आणि उत्तरार्धात महाराष्ट्राच्या गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले,

रणजीच्या रणधुमाळीत मुंबई-महाराष्ट्राची अस्सल ‘ठस्सन’ पहायला मिळत आहे. मुंबईचा पहिला डाव ४०२ धावांवर संपुष्टात आला आहे. मुंबईच्या आव्हानाला सामोरे जाण्यास…

भौगोलिक रचनेनुसार मुंबई महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग, नव्हे महाराष्ट्राची राजधानी. परंतु क्रिकेटच्या रणांगणावर मात्र हे परंपरागत प्रतिस्पर्धी.

रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेतील महाराष्ट्राविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज झहीर खान खेळणार असल्यामुळे मुंबईचा संघ मजबूत झाला आहे.
सामना जिंका आणि बाद फेरीत जा, हेच गतविजेता मुंबई आणि गुजरात यांच्यातील अखेरच्या रणजी साखळी सामन्यातील चित्र आहे.