Page 31 of रणजी ट्रॉफी News
मुंबईचा संघ दुसऱ्या रणजी सामन्यातही अडचणीत सापडला आहे. शार्दूल ठाकूरने सहा बळी मिळवत रेल्वेचा पहिला डाव २४२ धावांपर्यंत रोखला.
महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करीत हरयाणाचा दुसरा डाव १७६ धावांत गुंडाळला आणि रणजी क्रिकेट स्पर्धेत निर्णायक विजयाची संधी निर्माण केली.
वेगवान गोलंदाज संदीप शर्माने केवळ चार चेंडूंमध्ये तीन बळी घेतल्यामुळेच पंजाबला विदर्भ संघाविरुद्ध रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात ३७ धावांची…
मुंबई आणि रेल्वे यांच्यात नवी दिल्लीत सुरू असलेल्या रणजी करंडक स्पर्धेतील सामन्याला खराब वातावरणाचा फटका बसला.
अमित मिश्रा व मोहीत शर्मा यांच्यासह अनेक अनुभवी खेळाडूंच्या हरयाणा संघास महाराष्ट्र संघ कसा सामोरे जाणार हीच उत्सुकता या दोन…
श्रीकांत मुंढेने केलेल्या तडाखेबाज खेळामुळेच महाराष्ट्राला ओडिशाविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात मंगळवारी पहिल्या डावात ६० धावांची आघाडी घेता आली.
हाताशी आलेली चांगली संधी गमावल्यामुळे मुंबईचा पाय खोलात असल्याचे चित्र जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या रणजी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दिसत आहे.
दुष्काळात तेरावा महिना, अशीच काहीशी स्थिती मुंबईच्या रणजी संघाची झाली आहे. अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा हे मुंबईचे फलंदाजीचे दोन…
बिपलाब समंतराय याचे शानदार शतक होऊनही ओडिशाचा पहिला डाव ३११ धावांत रोखण्यात महाराष्ट्राने यश मिळविले. त्
नटराज बेहरा व बिपलाब समंतराय यांनी केलेल्या शैलीदार अर्धशतकांमुळेच ओडिशा संघाला महाराष्ट्राविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात रविवारी पहिल्या दिवशी पहिल्या डावात…
तब्बल ४० वेळा रणजी करंडकाला गवसणी घालणारा मुंबईचा संघ पूर्वीइतका नक्कीच खडूस नसून त्यांना या वेळचे जेतेपद पटकावण्यासाठी चांगलाच घाम…
कर्नाटकचा कर्णधार विनय कुमारने घरच्या मैदानावर खेळताना सहा बळी घेत इराणी चषक क्रिकेट स्पर्धेत शेष भारताचा डाव झटपट गुंडाळण्यात निर्णायक…