Page 33 of रणजी ट्रॉफी News
वानखेडे स्टेडियमवरील रणजी करंडक क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेरीस मुंबईने चालू हंगामातील आपला तिसरा विजय निश्चित करून ठेवला.
उन्मुक्त चंदच्या शतकाच्या जोरावर दिल्लीने मुंबईविरुद्धचा सामना अनिर्णित राखला. बीकेसी संकुलातील मैदानात सुरू असलेल्या या सामन्यात २ बाद १९८ वरून
अहमद काद्री याने केलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर हैदराबादने महाराष्ट्रविरुद्धचा रणजी क्रिकेट सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळविले

सचिन रमेश तेंडुलकर हे काय रसायन आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा त्याच्या अखेरच्या रणजी सामन्यात आला. हरयाणाच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईचे…

युवा अष्टपैलू खेळाडू परवेझ रसूलचे नाव आता क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळविणारा तो जम्मू आणि…
न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटी डावात त्याला भोपळाही फोडता आला नव्हता.. त्यानंतर कसोटी संघातून त्याची उचलबांगडी झाली.. पण इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत धावांच्या…
भारतीय क्रिकेटसाठी आगामी काळ हा फार मोठय़ा अग्निपरीक्षेचा आहे. कारण ऑस्ट्रेलियासारख्या जागतिक क्रिकेटमधील ‘दादा’ राष्ट्राशी भारताला चार कसोटी सामन्यांची मालिका…
* विक्रमांना गवसणी घालणारे वासिम जाफरचे शानदार शतक * मुंबईकडे १३९ धावांची आघाडी वासिम जाफर गेली १६ वष्रे देशातील स्थानिक…
इतिहास, खेळाडूंची कामगिरी आणि वानखेडे स्टेडियम या साऱ्या गोष्टी जरी अनुकूल असल्या तरी मुंबईचा संघ निर्धास्त नक्कीच नाही. कारण प्रथमच…
''रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेची अंतिम फेरी हीसुद्धा मोलाची असते. फार कमी संघांना हा मान मिळाला आहे. प्रत्येक विजेतेपद हे महत्त्वाचे…
मुंबईचा संघ रणजी क्रिकेट स्पर्धेच्या चाळिसाव्या विजेतेपदाच्या उंबरठय़ावर आहे आणि समोर ठाकला आहे तो गटविजेत्या पंजाबला धूळ चारणारा सौराष्ट्रचा संघ.…
मुंबई आणि सेनादल यांच्यात पालम येथे सुरू असलेल्या रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्याला पावसाचा फटका बसला. गुरुवारी रात्रीपासून सुरू…