Page 6 of वाचकांचे ईमेल News

‘तिसऱ्या इंतिफादाकडे?’ या अग्रलेखात (१४ जुलै) सध्या दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात झडत असलेल्या संघर्षांबाबत ‘वृद्धाश्रम, नागरी वस्ती आदी…
राज्यपाल हे पद घटनात्मक आहे, पण या पदावर होणारी नियुक्ती नेहमीच राजकीय राहिली आहे. अडगळीत पडलेल्या आपल्या ज्येष्ठ नेत्यांची सोय…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारतात पर्यटन वाढले पाहिजे असे म्हटले आहे, त्यावर १७ जूनच्या लोकमानसमध्ये हे पर्यटन तितके सोपे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत आभार व्यक्त करताना सामूहिक नेतृत्वाविषयी व्यक्त केलेल्या काही मौलिक कल्पना व्यवहारात आणणे फारसे…
'आप' म्हणजे वय वष्रे दोन, अरिवद केजरीवाल यांनाही राजकारणाचा अनुभव तितकाच. कार्यकर्त्यांच्या कायम फौजेचा अभाव. अशा परिस्थितीत केजरीवाल यांचा प्रामाणिक…

गोपीनाथ मुंडे विद्यार्थिदशेपासूनच राजकारणातील बाळकडू प्यायले. भाजपची सत्ता असो अथवा नसो, मुंडेंचा वैचारिक पाया भक्कम होता. ओबीसी नेतृत्व असल्यामुळे त्यांची…
सोमवार, १२ मे २०१४च्या ‘अर्थ वृतांन्त’मधील माझा पोर्टफोलियो सदरात आदित्य बिर्ला नुवो लिमिटेड या कंपनीच्या समभाग विश्लेषणात असे म्हटले आहे…
‘कॉम्प्लान जाहिरातीतील भूत अमिताभना महागात पडणार?’ ही बातमी (लोकसत्ता, ३ मे) वाचून हसावे की रडावे, ते कळेना. अंधश्रद्धेमुळे लोकांच्या होणाऱ्या…
सईंनी जागवली ‘सय’ ‘लोकरंग’मधील (३० मार्च) सई परांजपे यांच्या लेखाने अनेक आठवणी जाग्या झाल्या. पंचवीसेक वर्षांपूर्वी ‘ईस्ट-वेस्ट कल्चरल असोसिएशन’तर्फे आम्ही…
सध्या आíथक क्षेत्रामध्ये अनेक घोटाळ्यांची मालिका चालू आहे आणि त्यात सामान्य माणसांच्या कोटय़वधी रुपयांची अफरातफर झालेली दिसते.
पूर्वी धनादेश बँकेत दिल्यावर तो वठला जाऊन पैसे आपल्या खात्यात जमा व्हायला दोन दिवस लागायचे.
एटीएम वापरामुळे होणारा तोटा चिंतेचा विषय असल्याचे स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांच्या अलीकडच्या विधानाने काही प्रश्न उपस्थित होतात.