Page 38 of वाचकांची पत्रे News
बिल्डरांवर अंकुश ठेवणारे ‘नियामक प्राधिकरण’ येईल तेव्हा येवो.. आज आपल्या कष्टाच्या पैशातून घर घेणाऱ्या सर्वसामान्यांची बिल्डर्सकडून सर्रास फसवणूक केली जाते.…
‘अध्यापकीय अतिरेक’ अग्रलेख (४ एप्रिल) आणि त्यावरची मुग्धा कर्णिकांची प्रतिक्रिया, (५ एप्रिल) दोन्ही वाचले. समस्त अध्यापक वर्गाला उच्च श्रेणीचे वेतन…
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेबीने सहारा समूहाची बँक खाती गोठवल्याची बातमी सर्व वृत्तपत्रांतून वाचनात आली होती. आश्चर्य म्हणजे त्यानंतर सुमारे १५-२०…
सतीश कामत यांच्या ‘आज.. कालच्या नजरेतून’ या सदरातील ‘ ‘साहेब’ ते ‘बाबा’’ (२९ मार्च) या लेखात त्यांनी म्हटले आहे की,…
पूर्वीच्या जमान्यातले दत्ता पाटील, गणपतराव देशमुख, कृष्णराव धुळप यांच्यासारखे मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून सायकलवरून किंवा पायी फिरणारे अभ्यासू आमदार कुठे आणि आताचे…
‘गडकिल्ल्यांच्या दुर्दशेला धोरण नव्हे, निसर्ग जबाबदार’ आणि ‘शिवराय स्मारकासाठी जागा सापडली’ या दोन्ही बातम्या (लोकसत्ता, २९ मार्च) वाचून वाटले की…
आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर दुष्काळाने वैरणचारा व पाण्याचे संकट आले असताना मराठवाडय़ातले शेतकरी पाण्याविना आपली जनावरे वाऱ्यावर सोडत आहेत.. अशा वेळी…
‘अरबी समुद्रातच शिवस्मारक उभारणार’ या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घोषणेची बातमी (लोकसत्ता, १४ एप्रिल) वाचली. त्यावर लगेच दुसऱ्या आणि तिसऱ्या…
सध्या पश्चिम महाराष्ट्रावर मोठय़ा प्रमाणात दुष्काळाचे सावट आहे. याकरिता केंद्र सरकारने १०० कोटी रुपये मदत निधी दिला आहे, तरीही जनतेचा…
काही वलयांकित व्यक्तीच्या बाबतीत प्रदीर्घ काळ चालणारे न्यायालयीन खटले त्यांच्या पथ्यावर पडत असावेत. समाजही सगळे लगेच विसरतो. एका माजी क्रिकेटपटूच्या…
आसारामबापू व त्यांच्या भक्तांनी केलेल्या पाण्याच्या नासाडीबद्दल प्रसारमाध्यमांनी, लोकप्रतिनिधींनी व सर्वानीच खूप ओरड केली हे योग्यच झाले. पण गेली काही…
खेड येथील अपघातात ३७ निष्पाप प्रवाशांच्या मृत्यूला कोकणातील आमदार-खासदारांचा नाकत्रेपणा जबाबदार आहे. गेली १५० वष्रे चालू असलेली प्रवासी जलवाहतूक -…