Page 7 of एस. जयशंकर News

बांगलादेशात अराजक माजल्याने शेख हसीना यांनी बांगलादेशाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी त्यानंतर अवघ्या ४५ मिनिटांत देशही सोडला आहे.

सर्वानंद सोनोवाल यांच्याकडील बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रिपद कायम ठेवण्यात आलं आहे.

विद्यार्थ्यांनी भारतीय दुतावासाच्या संपर्कात राहावे, असे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे.

अन्नधान्यावर परावलंबी असणाऱ्या राष्ट्रांना नियमित कृषिमाल, अन्नधान्य पुरविण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावू शकतो, असे प्रतिपादन परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी…

राजकीयलष्करी पातळीवर आपणास आव्हान देणारा चीन हाच आपला सर्वांत मोठा व्यापारी भागीदार ठरला आहे…

अमेरिकी तपासयंत्रणांकडून याविषयी तेथील कागदपत्रांमध्ये थेट उल्लेख झाल्यानंतर भारताची भाषा काहीशी बदलली.

भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमधील संबंधांचा विकास ‘परस्पर हित’ आणि परस्पर संवेदनशीलतेवर आधारित आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर…

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे या पदावर विराजमान होण्याआधी भारतीत परराष्ट्र सेवेतील अधिकारी होते. परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांची स्वत:ची अशी मते नसतात.

Foreign Minister S Jaishankar on Terrorism and Pakistan : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले, दहशतवादाविरोधातील कारवाईदरम्यान कुठल्याही प्रकारच्या नियमांचं पालन केलं…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयशंकर शुक्रवारी पुणे दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी पुण्यातील निवडक संपादकांशी केलेल्या वार्तालापात चीन सीमेवरील परिस्थितीबाबत…

चीनने अरुणाचल प्रदेशमधील त्यांच्या सीमेनजिकच्या जवळपास ३० ठिकाणांची नावं बदलल्याचं वृत्त समोर आलं आहे.

अरुणाचल प्रदेशचं नाव बदलल्याने कोणताही परिणाम होणार नाही. तसंच, ईशान्य राज्य भारताचा भाग होता, आहे आणि कायमच राहील, असंही ते…