Page 10 of एसएससी परीक्षा News

दहावीत अनुत्तीर्ण होणे म्हणजे ‘मुलगा/मुलगी वाया गेल्या’चा हमखास शिक्का. मात्र, आता हा नापासाचा शिक्का गुणपत्रिकेवरून कायमचा हद्दपार होणार आहे.

उमरगा तालुक्यातील मुळज येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावरून पेपर संपल्यानंतर गावाकडे जाणाऱ्या मुलींना गावगुंडांनी बेदम मारहाण केली.

बिहारमध्ये सुरू असलेल्या शालान्त परीक्षेत मोठय़ा प्रमाणावर कॉपीचे प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पाटणा उच्च न्यायालयाने सरकारला धारेवर धरल्याने मुख्यमंत्री…
वडील मुख्याध्यापक असल्याने दहावीचा इतिहासाचा पेपर सोडवायला बसलेल्या विद्यार्थ्यांला वडिलांच्या सहकाऱ्यांनी पेपर सोडवायला मदत केल्याची …

खासगीरीत्या दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाचा बोजा वाढत असल्याची जोरदार

परीक्षा केंद्रावरील गैरव्यवहाराबद्दल तक्रार करायला गेलेल्या पालकांना आधी लेखी तक्रार करा, कारवाईचे नंतर बघू अशा पद्धतीची निर्लज्ज उत्तरे मिळतात.
दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांवरील कॉपीसारख्या गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्याकरिता ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
प्रश्नपत्रिका सकाळी परीक्षा सुरू होण्याआधीच मुंबईमध्ये ‘व्हॉट्सअप’च्या माध्यमातून फिरू लागल्याचे स्पष्ट झाल्याने…

परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास घंटा झाली आणि एका वर्गात एक आजोबा वाटावेत असे गृहस्थ शिरले. विद्यार्थ्यांना आणि पर्यवेक्षकांनाही कुणी…

राज्यभरात दहावीची लेखी परीक्षा मंगळवारपासून सुरू होत असून या वर्षी एकूण १७ लाख ३२ हजार ८९८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत,

राज्य सरकारने अवघ्या तीन दिवसांत दहावीच्या २३१ ‘काळोख्या’ परीक्षा केंद्रांवर कृत्रिम विद्युतपुरवठा उपलब्ध केला.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अविचारी निर्णयामुळे डोंबिवलीतील शाळा सध्या संभ्रमात सापडल्या आहेत.