सर्वेक्षण News

आरोग्य पथके दर आठवड्याला शहरातील घरांना भेटी देऊन सर्वेक्षण व उपायोजना करणार


एमएमआरडीएने वर्सोवा-विरार सागरी सेतू प्रकल्पात बदल करून “उत्तन ते विरार” सागरी सेतू प्रकल्प साकारण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्याचे माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी गुरुवारी मिरा भाईंदर मधील दिव्यांग नागरिकांच्या विविध समस्यांबाबत महापालिका आयुक्त…

प्लास्टिक प्रदूषण एक गंभीर समस्या असल्याचे ‘वेटलॅण्ड इंटरनॅशनल साऊथ एशिया’ या संस्थेने त्यांच्या शोधनिबंधात नमूद केले आहे.

एक तर कोणाचा आधार नसल्याने स्वकष्ट आले व परत गैरफायदा घेण्याची वृत्ती. पण या अशा विधवा, परित्यक्ता म्हणजेच एकल महिलांबाबत…

जिल्हा प्रशासनाने रेल्वे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेने तातडीने पावले उचलले आवश्यक असून अन्यथाभिमनगर, संजय नगर, साईबाबा नगर परिसरात या भागात…

समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या महसुली गावांच्या नकाशाची अंतिम सीमारेषा ते समुद्राच्या उच्चतम भरती रेषा या दरम्यान जमिनी तयार झाल्या असून त्या…

झोपडीधारकांची पात्रता निश्चितीची प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी प्राधिकरणाने झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला.

आतापर्यंत केवळ चार लाख ३५ हजार ५८६ फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.

Bihar assembly election prediction: मूड ऑफ द नेशन सर्व्हेच्या निष्कर्षांवरून एनडीएला बिहारमध्ये विजय मिळण्याचा अंदाज!

अपुऱ्या अभ्यासाअभावी शेअर बाजारात उतरलेल्या आणि ट्रेडिंगमुळे अल्पकाळात भरपूर पैसा कमावता येतो असा विचार करणाऱ्या नवीन पिढीतील गुंतवणूकदारांनी सावधपणे याकडे…