Page 10 of टी २० विश्वचषक २०२२ News

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना, अशी विद्यमान टी-२० विश्वचषक स्पर्धेची स्वप्नवत परिणती गृहीत धरून तरंगणाऱ्या अब्जावधी क्रिकेटरसिकांना इंग्लंडच्या क्रिकेट…

टी२० विश्वचषक २०२२च्या उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून भारताचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी टीम इंडियाची खिल्ली उडवली आहे.

दहा गडी राखून इंग्लंडने लक्ष्य गाठल्यानंतर काही मिनिटांमध्ये आफ्रिदीने नोंदवली प्रतिक्रिया

उपांत्य सामन्यात भारताचा इंग्लंडकडून पराभव झाल्यानंतर राहुल द्रविडने पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

२०१४, २०१६ आणि २०२२ टी-२० विश्वचषकात विराट कोहलीची बॅट तिन्ही वेळा चालली, पण नॉकआउटमध्ये भारताला विजय मिळवता आला नाही.

IND vs ENG Rohit Sharma Tells Why India Lost: रोहित शर्माने आजच्या खेळात आपल्यासहीत संघाला ताण नीट हाताळता आला नाही…

टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील सामन्यात इंग्लंडकडून भारताचा दारूण पराभव झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा भावूक झाला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पराभवाची ४ कारणे आहेत

भारतीय संघाचा २०१४ ते २०२२ दरम्यान आयसीसी इव्हेंटच्याच्या नॉकआउटमध्ये सामन्यात लाजिरवाणा इतिहास राहिला आहे.

भारतीय संघाच्या परावभानंतर निखिल राऊतची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

भारताचा १० गडी राखून पराभूत केल्याने अंतिम फेरीमध्ये इंग्लंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध खेळणार

टी२० विश्वचषक २०२२च्या उपांत्य फेरीत भारताला हरवत इंग्लंड फायनलमध्ये पोहचला. आता १९९२ च्या इतिहासाची पुनरावृत्ती करत पाकिस्तान विश्वचषक जिंकणार का…