Page 25 of उदय सामंत News
“महाविकास आघाडीत सर्वच आलबेल नाही. इंडिया आघाडीची बैठक घेऊन फार मोठं काही साध्य होईल असं वाटत नाही”, असंही उदय सामंत…
ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
राज्यात अधिकाधिक गुंतवणूक वाढविण्यासाठी सामंत यांच्या नेतृत्वाखाली उद्योग विभागाचे शिष्टमंडळ दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर गेले होते.
गुरुवारी (१७ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता नाशिक येथे ‘लोकसत्ता एसएमई कॉन्क्लेव्ह २०२३’ या उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यात आतापर्यंत शिक्षणापासून, ऊर्जा, सिंचनाच्या विविध श्वेतपत्रिका सादर करण्यात आल्या. यातून श्वेतपत्रिका मांडणाऱ्या सरकारांनी स्वत:ची सुटका करून घेतली आहे.
सर्वच्या सर्व ३ पार्क नाही, तरी किमान १ पार्क तरी महाराष्ट्राला मिळायलाच हवे होते, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली…
इरशाळवाडी दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील सर्व दुर्गम वाडय़ा-वस्तींवर जाण्यासाठी रस्ते बांधण्यात येणार आहेत. केवळ आदिवासी वाडय़ाच नव्हे तर धनगर वाडय़ा, दलित…
महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या श्वेतपत्रिकेवर आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केली.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही अत्यंत गंभीर स्वरुपाची बाब असल्याचा उल्लेख करून या संपूर्ण प्रकरणाची आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत चौकशी…
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का लावण्यात आला होता. यावरून उदय सामंत यांनी आता थेट आव्हान दिलं…
अजित पवार म्हणतात, “अनिल देशमुखांनी विधिमंडळ सदस्यांबाबत (रोहित पवार) एक मुद्दा उपस्थित केला. त्यासंदर्भातल्या एका पत्राची कॉपी…!”
वरळी येथील रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित अनिवासी गाळेधारकांच्या पुनर्वसनासंदर्भात सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.