Page 163 of पाणी News

खडकवासला धरणातून १३ हजार क्युसेकने विसर्ग

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस शनिवारी देखील कायम होता.

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात गेल्या पाच दिवसांपासून कोसळणारा मुसळधार पाऊस शुक्रवारी दिवसभर कायम होता.

जिल्ह्याच्या सीमेवरील उजनी हे महत्त्वाचे आणि राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे धरण आहे.

जोरदार पावसामुळे सध्या राज्यातील बहुतांश धरणे तुडुंब भरली आहेत. मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच राज्यातील धरणांमध्ये एकूण ७५ टक्के पाणीसाठा…

गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून मुबलक प्रमाणात पाऊस होऊनही जिल्हा आणि शहरी भागातील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेतील बारवी गुरूत्व जलवाहिनीचे तातडीचे देखभाल व दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

शुक्रवारी दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी एक दिवस पुरेल इतके पाणी साठवून ठेवावे.

मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या तलावांच्या पाणलोटक्षेत्रात ओढ घेतलेल्या पावसाची पुन्हा रिमझिम सुरू झाली असून पाणीसाठ्यात किंचितशी वाढ झाली आहे.

संपूर्ण मुंबई शहर व उपनगरात गुरुवार दिनांक ४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत १५ टक्के…

महावितरणच्या उपकेंद्रात झालेला बिघाड आणि गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथील वाहिनीत गळती झाल्यामुळे मंगळवारी शहरात सकाळ व सायंकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत…