सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी त्यांना मिळणाऱ्या बोनसमुळे आनंदात जात असली तरी त्याला पोलीस विभाग अपवाद आहे.
(वरिष्ठ प्रतिनिधी, लोकसत्ता)
पोलीस विभाग, न्यायालय, सायबर गुन्हे आणि गुन्हेगारी जगतातील वृत्त संकलन करणे, विश्लेषण करणे, आणि जनजागृती करून माहिती पुरविणे.तसेच सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्यांवर समूपदेशन आणि वृत्तलेखन करणे.
सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी त्यांना मिळणाऱ्या बोनसमुळे आनंदात जात असली तरी त्याला पोलीस विभाग अपवाद आहे.
प्रशिक्षणादरम्यान कायदा व सुव्यवस्था, शस्त्रासह शारीरिक तंदुरुस्तीबाबतही प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर मात्र कर्मचाऱ्यांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात येत नाही.
महाराष्ट्रात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून हत्याकांडाच्या घटनांतही सातत्याने वाढ होत आहे. राज्यात गेल्या वर्षभरात २ हजार ३३० हत्याकांडाच्या घटना घडल्या…
हे प्रकरण भरोसा सेलपर्यंत पोहचले. मात्र, चौघांपैकी तिघेजण मुकबधिर असल्यामुळे पोलिसांची पंचाईत झाली.
राज्यात मानवी तस्करीच्या (ह्युमन ट्रॅफिकिंग) गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून याबाबतीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तरुणी व महिलांच्या मद्यव्यसनामध्ये राज्यात धुळे जिल्हा (३८.२ टक्के) तर पुरुषांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा (३४.७ टक्के) प्रथम क्रमांक लागतो.
सुतारकामात निष्णात असलेल्या कैद्यांनी गेल्या चार वर्षांत १५ कोटींपेक्षा किमतीच्या वस्तू तयार केल्या आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक बालगुन्हेगार उपराजधानीत असून बालगुन्हेगारीत राजधानी मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे.
दलालांकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक लक्षात घेता शेतकऱ्यांना शेतीसाठी लावलेला खर्चसुद्धा निघणे कठीण होत आहे.
नुकताच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून (एनसीआरबी) देशात १ लाख ६४ हजार आत्महत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले असून राज्यात मुंबईनंतर नागपूर शहरातून सर्वाधिक दुचाकी चोरीला गेल्याची नोंद पोलिसांकडे झाली आहे.
गृह मंत्रालयाने नुकतीच राज्यातील १ हजार २१३ पोलीस उपनिरीक्षकांना साहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नतीसाठी निवड यादी जाहीर केली.