कोणतेही बांधकाम करण्यासाठी जमिनीचे आरक्षण (डीपी रिमार्क) महत्त्वाचे ठरते.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
कोणतेही बांधकाम करण्यासाठी जमिनीचे आरक्षण (डीपी रिमार्क) महत्त्वाचे ठरते.
मुंबई विद्यापीठाने प्रवेशपूर्व नोंदणी सक्तीची केली असून ही प्रक्रिया १४ जूनपासून सुरू होणार आहे.
यंदा अपुऱ्या पावसामुळे शहरी भागात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवले.
पहाटे सोलापुरात थांबा घेऊन पुढे अक्कलकोट मार्गे ती रवाना झाली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्राने मात्र या प्रकरणाचा तपास बारकाईने सुरू आहे.
अविघटनशील असल्याने घनकचऱ्यातील थर्माकोलची विल्हेवाट ही मोठीच डोकेदुखी ठरते.
ठाणे महापालिकेत बडी पदे भूषविलेल्या काही नेत्यांनी कळवा खाडीकिनारी बेकायदा इमल्यांच्या रांगा उभ्या केल्या आहेत.
या विहिरीत माती आणि विटांचा २५ ते ३० फूट गाळ साचलेला होता.
जिल्ह्य़ात मंजूर सिंचन प्रकल्पांसाठी चालू आर्थिक वर्षांत (२०१६-२०१७) राज्य सरकारने अत्यल्प आर्थिक तरतूद केली.
दोन आठवडय़ांपूर्वी कचऱ्याला मोठी आग लागल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते.