राष्ट्रीय शालेय स्पध्रेसाठी १२ मुलींचा आणि १२ मुलांचा संघ नुकताच जाहीर झाला आहे.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
राष्ट्रीय शालेय स्पध्रेसाठी १२ मुलींचा आणि १२ मुलांचा संघ नुकताच जाहीर झाला आहे.
आर.बी. गोयनका यांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधन समितीकडून एसएनडीएल फ्रेंचायझीची चौकशी करवून घेतली.
आता आयएएस अधिकाऱ्यांना १२५ टक्के महागाई भत्ता मिळेल.
या चारही नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासंबंधीचा प्रस्ताव सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला होता.
आतापर्यंत एवढय़ा वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही.
आपल्याकडील वस्तू संपल्यानंतर ते टाकाऊ वस्तूंच्या शोधात सायकलवर स्वार होतात.
आदर्श पालकत्व असल्याचा सूर पालकत्वावर आयोजित एका चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला.
मराठवाडय़ात पडलेल्या दुष्काळामुळे मुंबईत स्थलांतरित होणाऱ्याचे प्रमाण वाढत आहे.
आयसिससाठी भारतातून संभाव्य दहशतवादी तरुणांची भरती करण्याचे काम होते.
राज्यात शिक्षण विभागाकडून पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या कलचाचणीचे निष्कर्ष विभागाने सोमवारी जाहीर केले.
लोखंडी सळी बनवण्याचे काम करीत असतान अपघात होऊन १२०० अंश सेल्सिअस तापलेली सळी शरीरातून आरपार गेली
शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टय़ा लागल्याने नागरिकांच्या गावी जाण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.