scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

चाळीसगाव-औरंगाबाद नियोजित रेल्वेमार्गात १३ किमीचा बोगदाही

चाळीसगाव ते औरंगाबाद नियोजित रेल्वे मार्गात ७ थांबे असतील, तर या मार्गात १३ किलोमीटर बोगदाही तयार केला जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या सहभागातून शरद जोशी यांचे स्मारक

शेतकऱ्यांच्या सहभागातून अंगारमळा येथे शरद जोशी यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटना न्यासाचे रवी काशीकर यांनी दिली.

अंबाजोगाईत रोहयोची निकृष्ट कामे; पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर चौकशी

अंबाजोगाई (जिल्हा बीड) तालुक्यातील रोजगार हमीची २५० कामे निकृष्ट दर्जाची असल्याने त्याच्या चौकशीचे आदेश बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले…

अजंता फार्माला दिलेली ८४ एकर जमीन ३२ शेतक ऱ्यांना परत

८४ एकर जमीन ३२ शेतकऱ्यांना परत करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. राजपत्रात ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

‘शेतकरी एकजुटीचा आवाज खासदारकी देऊन दाबला’-रघुनाथदादा पाटील

शेतकरी एकजुटीचा आवाज दाबण्यासाठी राजू शेट्टींसारख्यांना राजकारणात सामावून घेतले जाते, अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली.