
सातारा येथे १ ते ४ जानेवारीदरम्यान होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड करण्यात…
(वरिष्ठ प्रतिनिधी, लोकसत्ता)
साहित्य व सांस्कृतिक घडामोडी, परकीय साहित्य अनुवाद चळवळ, विविध सामाजिक विषयांवर भाष्य.
सातारा येथे १ ते ४ जानेवारीदरम्यान होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड करण्यात…
चांदी हा सर्वोत्तम उष्माचालक धातू आहे आणि अंगी ‘उष्मा’ असेल तरच काही तरी ‘दिव्य’ घडवता येऊ शकते.
नवी शैली, नवा घाट, नवा विचार मांडण्याच्या नादात टीकेचे नवनवीन ‘स्वयंवर’ घडवून आणणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य…
साहित्य महामंडळ पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आले आहे. तेथील प्रमुख पदाधिकारी साताऱ्याचेच आहेत. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे पाठबळ असल्याने स्थळ…
राजकीय मंचावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मोदींच्या नेतृत्वाचे तोंडभरून कौतुक केले.
आजच्या बहुकेंद्री माध्यमांच्या काळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांची समाजशास्त्रीय निकड संपली आहे का, असा प्रश्न दर संमेलनागणिक उपस्थित केला…
असेच काहीसे संतापजनक चित्र संमेलनाच्या शेवटच्या दिवशीचे होते. उद्घाटनासाखेच समारोपालाही राजकीय नेते येणार असल्याने दुपारपासूनच या नेत्यांवर जीव ओवाळणारे त्यांचे…
संमेलनाची दोन वेगवेगळ्या ठिकाणी उद्घाटने, मंचावरील लांबलेली रटाळ भाषणे, महाराष्ट्रातून दिल्लीत पोहोचलेल्या मराठी जनांच्या अनपेक्षित गर्दीने आयोजकांची तारांबळ उडाली होती.
दिल्लीत आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर त्यांच्या वाटयाला एक प्रसंग असा आलाच की त्यामुळे फडणवीसांच्या चेहऱ्याचा…
निवडणुकीच्या मैदानातील पवारांचे हे चातुर्य दरवेळी महाराष्ट्र अनुभवतच असतो. पण, राजकीय मैदानाबाहेरही पवारांचे हे चातुर्य प्रयोग सुरूच असतात. चातुर्याचा हा…
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याची चौफेर चर्चा होत आहे. मात्र त्यापुढील आव्हानांचाही वेध घेणे गरजेचे असल्याचे डॉ. तारा भवाळकर…
संमेलनाच्या निमित्ताने काही वेगळी राजकीय समीकरणे निर्माण तर होणार नाही, अशीही एक प्रश्नार्थक चर्चा विज्ञान भवनात सुरू आहे.