Chiranjivi and Saubhagyakankshini: भारतीय संस्कृतीत लग्नाला पवित्र बंधन मानले जाते. त्यामुळे लग्नातील सर्व प्रथा, परंपरा आणि विधींना खूप महत्त्व देण्यात आले आहे. लग्नापूर्वी मेंदी, हळद, चुडा या प्रथांव्यतिरिक्त वर वधूच्या गळ्यात घालत असलेले मंगळसूत्र, सप्तपदी, कन्यादान या सर्व विधींमागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणही जोडलेले आहे. या प्रथांमागील महत्त्व तुम्हाला ठाऊक असेलच; परंतु लग्नाचे आमंत्रण देणाऱ्या पत्रिकेतील ‘या’ एका गोष्टीबद्दलची माहिती तुम्हाला ठाऊक आहे का? खरं तर लग्नाची आमंत्रण पत्रिका या सोहळ्याचा अविभाज्य भाग असते. या लग्नपत्रिकांवर वराच्या नावापुढे ‘चिरंजीव’ तर वधूच्या नावापुढे ‘सौभाग्यकांक्षिणी’ असे लिहिले जाते. वधू-वराच्या नावापुढे असे का लिहिले जाते? याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा