
प्रादेशिक परिवहन विभागाच्या ठाणे कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मेहरबानीमुळे शहरात सध्या ३६ हजार परवान्यांवर तब्बल ७३ हजार रिक्षा बिनबोभाट धावताहेत.
केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांच्या साधेपणाचे कवतिक झाल्यानंतर प्रत्यक्षात ही अशी साधी राहणी बहुतेकांसाठी गैरसोयीची ठरू लागल्याचे लक्षात येत आहे.
टोलवसुलीला नागरिकांचा होणारा प्रंचड विरोध आणि निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर पुन्हा एकदा या मुद्दय़ावरून राजकारण पेटविण्याच्या शिवसेनेच्या
खासगीकरणातून रस्त्यांची कामे करून हा खर्च टोलमधून वसूल केला जात असला तरी बारामती, लातूर, नांदेड ही तीन माजी ‘वजनदार’ मुख्यमंत्र्यांची…
घाटकोपर रेल्वे स्थानकात लोकल ट्रेन पकडण्याच्या नादात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरे (१६) या तरुणीवर केईएम रुग्णालयाच्या अस्थिव्यंग विभागात उपचार…
गोव्यातील अल्पवयीन तरुणीला फेसबुकवरून फसवून मुंबईत आणल्यानंतर तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे. कुर्ला रेल्वे पोलिसांनी
राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन रेडी रेकनर दरांवरून बराच गोंधळ झाल्यानंतर महसूल विभागाने त्यातील काही तरतुदींना स्थगिती देण्याचे ठरवले आहे.
बिल थकल्याचे कारण पुढे करून नोटीस न देताच पालिका अधिकाऱ्यांनी जोगेश्वरीतील एका चाळीचा पाणीपुरवठा खंडित केला असून त्यामुळे पाच
कर्करोगाच्या रुग्णांवर केमोथेरपीमुळे होणारे दुष्परिणाम आयुर्वेदिक उपचारामुळे कमी करता येतात, हे अॅलोपॅथीच्या कसोटय़ांवर सिद्ध करणारा शोधनिबंध डॉ. विनिता देशमुख
शिवडी येथील दारूखाना परिसरातील एका झोपडीला रविवारी पहाटे लागलेल्या आगीत होरपळून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला.
घोडबंदर रोडवरून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारने बस थांब्यावर उभ्या असलेल्या भगवान रामचंद्र साळकर (५०) या व्यक्तीला धडक दिल्याने
४ जानेवारी २०१४ला होणा-या २०वा वार्षिक स्क्रीन पुरस्काराने या हंगामातील पुरस्कारांना सुरुवात होणार आहे.