जिल्हा बँकेचे अध्यक्ष समीर देशमुख यांनी अडचणीत सापडल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांच्याशी साधलेले संधान राजकीय वर्तुळास धक्का देणारे…
वाहतूक नियमांची माहिती मोठय़ांनाही दिली जात असली तरी ती शाळास्तरावर निरंतर दिली जावी
पांरपरिक शेतीच्या जोखडातून मुक्त व्हायला शेतकऱ्यांची मानसिकता आता तयार झाली असून त्यांना खर्च व उत्पन्नाचे गणित जमायला लागले आहे.
‘व्हॅलेंटाईन डे’ऐवजी ‘मातृपितृ पूजन दिवस’ म्हणून साजरा करावा, असे आवाहन मातृपितृ पूजन आयोजन समितीच्या सदस्या पूजा अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत…
अंबाबरवा अभयारण्यात एका बिबटय़ाची शिकार करण्यात आली असून या प्रकरणी वन विभागाने दोघांना अटक केली आहे.
महान जलशुद्धीकरण केंद्रातून अकोला शहराला पाणीपुरवठा केला जातो, परंतु अनेक वर्षांपासून या केंद्रातील बिघडलेल्या यंत्रांची दुरुस्ती करण्यात आलेली नव्हती.
ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी व ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्यात यावे अन्यथा
समाजातील प्रत्येक विद्वान व्यक्तीला जन्म देणारी स्त्रीच आहे.
२४ जानेवारीपासून सुरू झालेल्या ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ अंतिम टप्प्यात पोहचला असून शुक्रवार १४ फेब्रुवारी हा या फेस्टिव्हलचा अखेरचा दिवस…
‘मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे’, ‘चिंब भिजलेले, रूप सजलेले, बरसुनि आले रंग प्रीतीचे’, ‘मोरया मोरया’ आणि ‘परवर दिगार, परवर दिगार’…
टिटवाळा गणेश मंदिराच्या प्रवेशद्वारातच मोठाले खड्डे पडून त्यात सांडपाणी तुंबत असल्याने भाविकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
ठाणे शहरातील मोठमोठय़ा बिल्डरांच्या गृहप्रकल्पांसाठी वाट मोकळी करून देण्यासाठी आणलेले वृक्षतोडीचे प्रस्ताव आधीच वादग्रस्त ठरलेले असतानाच