प्रेम व्यक्त करण्याचे सर्वोत्तम माध्यम गुलाबाचे फूल मानले जाते. अनेक शब्दातून जे व्यक्त होऊ शकणार नाही ते गुलाबाचे एक सुंदर…
व्हॅलेंटाईन डे आणि तरुणाईला येणारे उधाण हे समीकरण दिवसेंदिवस अधिक दृढ होत चालले आहे.
‘गावकऱ्यांचा सहभाग व शासकीय योजनांच्या माध्यमातून आपण आपले गाव समृद्ध करू शकतो’ हा संदेश देताना कृषी, पणन व जलसंधारण विभागाने…
जिल्हा बँकेचे अध्यक्ष समीर देशमुख यांनी अडचणीत सापडल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांच्याशी साधलेले संधान राजकीय वर्तुळास धक्का देणारे…
वाहतूक नियमांची माहिती मोठय़ांनाही दिली जात असली तरी ती शाळास्तरावर निरंतर दिली जावी
पांरपरिक शेतीच्या जोखडातून मुक्त व्हायला शेतकऱ्यांची मानसिकता आता तयार झाली असून त्यांना खर्च व उत्पन्नाचे गणित जमायला लागले आहे.
‘व्हॅलेंटाईन डे’ऐवजी ‘मातृपितृ पूजन दिवस’ म्हणून साजरा करावा, असे आवाहन मातृपितृ पूजन आयोजन समितीच्या सदस्या पूजा अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत…
अंबाबरवा अभयारण्यात एका बिबटय़ाची शिकार करण्यात आली असून या प्रकरणी वन विभागाने दोघांना अटक केली आहे.
महान जलशुद्धीकरण केंद्रातून अकोला शहराला पाणीपुरवठा केला जातो, परंतु अनेक वर्षांपासून या केंद्रातील बिघडलेल्या यंत्रांची दुरुस्ती करण्यात आलेली नव्हती.
ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी व ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्यात यावे अन्यथा
समाजातील प्रत्येक विद्वान व्यक्तीला जन्म देणारी स्त्रीच आहे.
२४ जानेवारीपासून सुरू झालेल्या ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ अंतिम टप्प्यात पोहचला असून शुक्रवार १४ फेब्रुवारी हा या फेस्टिव्हलचा अखेरचा दिवस…